Gas Shortage In Maharashtra: युद्धामुळे भारतात गॅसची आणीबाणी निर्माण झालीय. केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्याचे आदेश दिलेत. आणि त्यामुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय संकटात सापडलाय. गॅस पुरवठ्याअभावी हॉटेल सुरू ठेवणे कठीण झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंपाकासाठी पर्याय शोधलाय. राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व्यवसाय आता चुलीवर आल्याचं पाहायला मिळतंय.
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp