बीड मस्साजोग प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणामुळे आधीच अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंसमोर आता नवं संकट उभं राहिलंय. कृषी साहित्य खरेदीचं धोरण का बदललं, असा सवाल कोर्टानं राज्य सरकारला केलाय. त्यामुळे आता या प्रकरणातही धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Source link