विरार में बिल्डिंग गिरी, अब तक 17 मौतें:  आज 5 शव मिले, 9 घायल; हादसे के वक्त चौथी मंजिल पर बर्थडे पार्टी चल रही थी

विरार में बिल्डिंग गिरी, अब तक 17 मौतें: आज 5 शव मिले, 9 घायल; हादसे के वक्त चौथी मंजिल पर बर्थडे पार्टी चल रही थी


मुंबई2 दिन पहले

  • कॉपी लिंक

हादसे के बाद NDRF की टीमें रेस्क्यू के लिए पहुंच गई थीं।

महाराष्ट्र के पालघर जिले के विरार में बिल्डिंग गिरने से मरने वालों की संख्या 17 हो गई है। विरार इलाके के विजय नगर में 26 अगस्त की रात 12.05 बजे लगभग 50 फ्लैटों वाला चार मंजिला रमाबाई अपार्टमेंट के 12 फ्लैट बगल में एक खाली पड़े मकान पर ढह गए।

कल 12 लोगों की मौत की पुष्टि की गई थी। आज रेस्क्यू ऑपरेशन के दौरान 5 लोगों के शव मिले। 9 लोग घायल हैं। हादसे के वक्त चौथी मंजिल पर एक साल की बच्ची की जन्मदिन की पार्टी चल रही थी, तभी हादसा हुआ। इसमें बच्ची, उसकी मां और कई मेहमानों की भी मौत हाे गई है।

रिपोर्ट्स के मुताबिक हादसे के वक्त बिल्डिंग में इसी बच्ची की बर्थडे पार्टी चल रही थी।

रिपोर्ट्स के मुताबिक हादसे के वक्त बिल्डिंग में इसी बच्ची की बर्थडे पार्टी चल रही थी।

लोगों की शिकायत पर बिल्डर गिरफ्तार

पालघर की जिला कलेक्टर डॉ. इंदु रानी जाखड़ ने गुरुवार सुबह पुष्टि की कि इस घटना में वह बच्ची भी शामिल है, जिसका जन्मदिन उस समय मनाया जा रहा था। घायल हुए और बचाए गए 9 लोगों का इलाज चल रहा है। टीमें मलबे की जांच कर रही हैं ताकि यह पता लगाया जा सके कि कोई और व्यक्ति फंसा तो नहीं है।

स्थानीय लोगों ने बिल्डर और अधिकारियों पर लापरवाही का आरोप लगाया है। लोगों ने मांग की है कि जांच की जाए कि अनाधिकृत बिल्डिंग इतने सारे निवासियों को कैसे रहने दिया गया। वीवीएमसी की शिकायत पर पुलिस ने बुधवार को बिल्डर को गिरफ्तार कर लिया।

आस-पास की चॉल भी खाली कराए

जिला आपदा प्रबंधन अधिकारी विवेकानंद कदम ने बताया कि 2012 में निर्मित रमाबाई अपार्टमेंट में 50 फ्लैट हैं और ढहे हुए हिस्से में 12 अपार्टमेंट थे। एहतियात के तौर पर, इमारत के आसपास की सभी चॉल खाली करा दी गई हैं और लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया गया है।

वसई विरार नगर निगम के अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाड़े ने कहा, “निवासियों का कहना है कि 2 लोग लापता हैं और उन्हें खोजने के लिए बचाव अभियान जारी है। प्रभावित परिवारों को चंदनसर समाजमंदिर में अस्थायी रूप से रखा गया है। उन्हें खाना, पानी, चिकित्सा सहायता और बाकी जरूरी सेवाएं दी जा रही हैं।

खबरें और भी हैं…



Source link

Big decision of the state cabinet; Extension of the special protection scheme for Nazul lands i

Big decision of the state cabinet; Extension of the special protection scheme for Nazul lands i


Maharashtra Cabinet Decision मुंबई : नागपूर (Nagpur) आणि अमरावती(Amravati)विभागातील निवासी वापरासाठी दिलेल्या नझुल जमिनींसाठीच्या विशेष अभय योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

दरम्यान, नागपूर आणि अमरावती विभागातील भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी संदर्भातील मुद्यांबाबत सर्वकष अभ्यास करुन विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने शासनास अहवाल सादर केला आहे. त्यानुसार विशेष अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून मागणी करण्यात येत होती. ज्या भाडेपट्टेदारांना या योजनेमध्ये आतापर्यंत विविध कारणांसाठी भाग घेता आला नाही, अशा सर्व भाडेपट्टेदाराना या योजनेत सहभागी होण्याची संधी प्राप्त व्हावी, यासाठी या योजनेस एक वर्ष मुदतवाढ देण्यात येत आहे.

दरम्यान, या विशेष अभय योजनेस 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. ही योजना ज्या नझुल जमिनी निवासी वापरासाठी लिलावाद्वारे-प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत, त्यांनाच लागू राहील. विशेष अभय योजना समाप्तीनंतर 1 ऑगस्ट 2026 पासून शासन निर्णय दि. 23 डिसेंबर 2015 आणि शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2019 च्या तरतूदी लागू राहतील.

गणेशोत्सवानिमित्त आम्ही शासन निर्णय जाहीर केला- चंद्रशेखर बावनकुळे

कोकणात वेंगुर्ल्याला गणेशोत्सवानिमित्त आम्ही शासन निर्णय जाहीर केला, गवळी कोड्याचा फ्रीहोल्ड झालेला आहे. तसेच नागपूर आणि अमरावती सरकारी जागेवर लोक राहतात त्यांना अजून जागेवर आहे ते कायदेशीर करण्याकरता नझुलच्या जागेवर बसलेल्या घरांना त्याच्या जागेचे मालकी पट्टे देण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे. नागपूर आणि अमरावती विभागात सरकारी जागेवर अजून च्या जागेवर पट्टे असतील त्यांना पट्टे वाटप करणार, गणेशोत्सवाच्या दिवशी मुख्यमंत्री आणि सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

एका शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी अख्खं गाव रस्त्यावर; शिक्षक बदलून गेले तर शाळेलाच लावू कुलूप

एका शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी अख्खं गाव रस्त्यावर; शिक्षक बदलून गेले तर शाळेलाच लावू कुलूप


Akola News : अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील एका शिक्षकाची बदली सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गावकऱ्यांच्या नजरेत आदर्श ठरलेले शिक्षक प्रवीण चिंचोळकर यांची प्रशासकीय बदली झाल्याने अख्खं गाव अस्वस्थ झालं आहे. त्यांच्या जाण्याच्या विरोधात गावकरी अक्षरशः एकवटले असून “सर गेले, तर शाळाच बंद” असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. चिंचोळकर गुरुजींनी गावातील शाळेला एक नंबर रूप दिलं आहे. त्यामुळे गावातील मुलांची एक पिढीत शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आल्याची गावकऱ्यांची भावना आहे.

गावातील मुलींचे ‘चिंचोळकर सर’

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द गावात जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक कन्या शाळा आहे. सातवीपर्यंत शिक्षण असलेल्या या शाळेत तळेगाव खुर्द, तळेगाव बुद्रुक आणि तळेगाव बाजार या तिन्ही गावातील मुली शिक्षण घेतात. या शाळेत गेल्या 8 वर्षांपासून चिंचोळकर सर या शाळेत कार्यरत आहेत. गावातील ही एकमेव मुलींची जिल्हा परिषदेची शाळा असून, त्यांच्या कार्यामुळे मुलींच्या शिक्षणात क्रांतिकारी बदल झाला आहे.

इंग्रजी संभाषणाचे स्वतंत्र वर्ग, शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा

गावकरी असलेल्या डॉ. मुकेश टापरे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना भावुक होत सांगितले की, “सरांमुळे आमच्या मुली स्वप्न पहायला शिकल्यात. गुरूजींनी गावातल्या लेकरांना इंग्रजी बोलायला, मोठ्या ध्येयांसाठी झगडायला शिकवलं.”

मुलींच्या शिक्षणावर संकट

शाळेत केवळ चार शिक्षक कार्यरत होते. त्यातील तीन जणांची बदली झाली असून त्यात चिंचोळकर सरांचाही समावेश आहे. अशा स्थितीत मुलींच्या शिक्षणावर गदा येईल, अभ्यासाची घडी विस्कटेल आणि शाळेचं भवितव्य धोक्यात येईल, अशी भीती पालकांना वाटते आहे.

गावकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे बदली रद्द करण्याची आर्त हाक 

गावातील ग्रामस्थांचा मोठा जमाव थेट जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची भेट घेण्यासाठी अकोल्यात पोहोचला. याचबरोबर त्यांनी पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्याशी देखील चर्चा करून आपली भूमिका स्पष्ट केली. गावकऱ्यांनी शिक्षणमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनाही निवेदन दिले आहे. त्यांची मागणी एकच आहे… चिंचोळकर सरांची बदली तात्काळ रद्द करा, अन्यथा आम्ही शाळेलाच कुलूप ठोकू.”

गावकऱ्यांची शिक्षणावरील निष्ठा

ही लढाई फक्त एका शिक्षकासाठी नाही, तर शेकडो मुलींच्या भविष्याची आहे. चिंचोळकर सरांविना शाळा म्हणजे जणू घराविना घरच, असा गावकऱ्यांचा स्वर आहे. एक पालक सांगतात – “आमच्या लेकरांच्या शिक्षणाचा पाया सरांनी घातलाय. जर ते गेले, तर ही शाळा आमच्यासाठी शाळा राहणारच नाही.”

प्रशासनासमोर मोठं आव्हान

गावकऱ्यांच्या आर्त मागणीमुळे आता हा विषय प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागापुढे गंभीर आव्हान बनला आहे. गावातील एकमेव मुलींच्या शाळेचे भविष्य, शेकडो विद्यार्थिनींची स्वप्नं आणि शिक्षणावरील गावाची निष्ठा जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी सर्वांची ठाम मागणी आहे. शिक्षक शाळेत परत आल्याशिवाय शाळा उघडणार नाही,” हा गावकऱ्यांचा आर्त स्वर आता प्रशासनाला ऐकावाच लागणार आहे. कारण हा प्रश्न फक्त एका शिक्षकाचा नाही, तर गावातील मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा आहे. शासन आणि प्रशासन तळेगाव खुर्दवासियांची ही आर्त हाक ऐकते का?, आणि चिंचोळकर गुरुजींची बदली रद्द होते का?, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा



Source link

महाराष्ट्र की तर्ज पर बरेली में गणेश महोत्सव:  आज से होगी शुरुआत, नासिक ढोल के साथ शोभायात्रा मुख्य आकर्षण – Bareilly News

महाराष्ट्र की तर्ज पर बरेली में गणेश महोत्सव: आज से होगी शुरुआत, नासिक ढोल के साथ शोभायात्रा मुख्य आकर्षण – Bareilly News



महाराष्ट्र की तरह इस बार भी बरेली में गणेश महोत्सव की धूम रहेगी। श्री गणेश महोत्सव समिति बरेली और मराठा बुलियन एसोसिएशन की ओर से आलमगीरी गंज स्थित बाबूराम धर्मशाला में गणेश उत्सव का आयोजन किया जाएगा। संगठन के संस्थापक अध्यक्ष अनिल पाटिल ने बताया कि इ

.

वैदिक मंत्रोच्चार से होगा पूजन

गणेश प्रतिमा की स्थापना 27 अगस्त को होगी। सबसे पहले भगवान श्री गणेश का मां गौरी व पंचांग देव के साथ वैदिक मंत्रोच्चार के बीच पूजन किया जाएगा। पांच ब्राह्मण अथर्वशीर्ष व संकट नाशक गणेश स्तोत्र का पाठ करेंगे। इस मौके पर महाराष्ट्र के सांगली जिले से जुड़े करीब 200 परिवार मौजूद रहेंगे। पिछले कुछ वर्षों से सर्राफा बाजार के व्यापारी भी इस उत्सव में बढ़-चढ़कर हिस्सा लेते हैं।

कार्यक्रमों की पूरी रूपरेखा तय

  • 27 अगस्त : गणेश प्रतिमा की स्थापना
  • 28 अगस्त : भजन संध्या
  • 29 अगस्त : बच्चों के सांस्कृतिक कार्यक्रम
  • 30 अगस्त : महाप्रसाद, दोपहर 12:30 बजे
  • 31 अगस्त : इंडियन डांस अकादमी की ओर से सांस्कृतिक कार्यक्रम
  • 1 सितंबर : संकीर्तन और झांकियां
  • 2 सितंबर : हवन, पूजन और विसर्जन महाआरती, साथ ही दही हांडी कार्यक्रम

नासिक ढोल बनेगा आकर्षण

दो सितंबर को विसर्जन शोभायात्रा का आयोजन होगा। इसमें महाराष्ट्र से 100 कलाकारों का बैंड आएगा, जो नासिक ढोल की थाप पर हजारों श्रद्धालुओं के साथ झूमेगा। शोभायात्रा के दौरान बप्पा का भव्य विसर्जन होगा।

बड़े नेता और अतिथि रहेंगे मौजूद

गणेश महोत्सव में मुख्य अतिथि के रूप में झारखंड के राज्यपाल संतोष गंगवार शामिल होंगे। इसके अलावा क्षेत्रीय भाजपा अध्यक्ष दुर्गविजय सिंह शाक्य, जिला पंचायत अध्यक्ष रश्मि पटेल, वन मंत्री अरुण कुमार, मेयर उमेश गौतम, सांसद छत्रपाल गंगवार और अर्बन कोऑपरेटिव बैंक की अध्यक्ष श्रुति गंगवार भी मौजूद रहेंगे।

व्यापारी और समाजसेवी जुटे आयोजन में

प्रेस वार्ता में सर्राफा बाजार और शहर के तमाम व्यापारी व समाजसेवी मौजूद रहे। इनमें मनोज रस्तोगी, भूपेश कुमार, गगन मेहरोत्रा, विनोद वर्मा, उमंग शंखधार, पवन बाजपेई, विशाल सक्सेना, राजेंद्र कश्यप, अमन अग्रवाल, पिंटू गोयल, वरुण अग्रवाल, सौरभ अग्रवाल (सोनू), नन्हें भारद्वाज, अशोक सक्सेना (बब्लू), निमित गोयल, दीपक पाठक, अरविंद रस्तोगी, लक्ष्य रस्तोगी, रवि सोनकर, प्रांकित रस्तोगी, सुभाष गुप्ता, हरप्रीत गुप्ता, अरुण कुमार सिंह, आशीष पटवा, जयदीप सिंह, प्रदीप शर्मा, करण शर्मा, जितेंद्र शर्मा, अंकित भाटिया, मनोज अरोड़ा (मोजी), दीपक गुप्ता, मुनीश शर्मा (मुन्नन), संचित गंगवार, विनीत मिश्रा, भीमसेन यादव, विष्णुपाल, गौरव सक्सेना, सर्जेराव मराठा, अविनाश पाटिल, वैभव माने, आकाश पाटिल, ओंकार, रोहित, दिलीप मराठा, राजेश कुमार, बब्लू पटवा, अनु रस्तोगी, शोभित अग्रवाल (लाला), नरेश प्रजापति, संजीवन पॉल, पुनीत पाल, विष्णु पाल समेत कई लोग शामिल रहे।



Source link

IIT कानपुर के सॉफ्टवेयर डेवलपर ने सुसाइड किया:  दरवाजा तोड़कर निकाला शव; नोट में लिखा- मम्मी-पापा मुझे माफ कर देना – Kanpur News

IIT कानपुर के सॉफ्टवेयर डेवलपर ने सुसाइड किया: दरवाजा तोड़कर निकाला शव; नोट में लिखा- मम्मी-पापा मुझे माफ कर देना – Kanpur News


IIT कानपुर के सॉफ्टवेयर डेवलपर ने सोमवार को सुसाइड कर लिया। उसने कमरे में फांसी का फंदा बनाकर जान दे दी।

.

पुलिस को कमरे से एक सुसाइड नोट मिला। जिसमें लिखा- ‘मैं पढ़ नहीं पा रहा हूं, फेल्योर महसूस कर रहा हूं। मैं शराब नहीं पीता, इसके अलावा कोई गलत काम नहीं करता हूं। मम्मी, पापा मुझे माफ कर देना।’

पुलिस और फोरेंसिक टीम ने दरवाजा तोड़कर शव को बाहर निकाला। कमरे को सील कर दिया है। फोरेंसिक टीम ने साक्ष्य जुटाए हैं। इंजीनियर के परिजनों को जानकारी दे दी गई है। परिजन महाराष्ट्र से कानपुर के लिए रवाना हो गए हैं।

2 तस्वीरें देखिए

पुलिस मामले की जांच करने के लिए पहुंची। पुलिस ने कमरे से साक्ष्य जुटाए हैं।

कमरे के अंदर दीपक चौधरी फांसी पर लटका मिला। उसका कमरा अंदर से बंद था।

कमरे के अंदर दीपक चौधरी फांसी पर लटका मिला। उसका कमरा अंदर से बंद था।

महाराष्ट्र का रहने वाला दीपक, 2 साल से नौकरी कर रहा था

DCP वेस्ट दिनेश त्रिपाठी ने बताया, महाराष्ट्र के कोठड़ी जलगांव निवासी नितिन चौधरी का बेटा दीपक चौधरी (25) IIT कानपुर में सॉफ्टवेयर डेवलपर था। वह दो साल से यहां नौकरी कर रहा था।

दीपक कानपुर में कल्याणपुर थाना क्षेत्र में IIT से चंद कदम की दूरी पर गूबा गार्डेन के विजय इनक्लेव में फ्लैट नंबर 1514 में किराए पर रहता था।

दोस्तों ने बताया, सोमवार को उन्होंने बेल बजाई, लेकिन दीपक ने कोई रिस्पांस नहीं दिया। इस पर उसे कॉल की गई और दरवाजा खटखटाया गया। बावजूद इसके जवाब नहीं मिला। इसके बाद दोस्त अमन गुप्ता ने कल्याणपुर पुलिस को सूचना दी।

दीपक चौधरी का शव पंखे से लटकता मिला। उसने प्लास्टिक की रस्सी के सहारे लटक कर जान दे दी। पुलिस को कमरे से एक सुसाइड नोट मिला। पुलिस ने जांच पड़ताल करने के बाद शव को पोस्टमॉर्टम के लिए भेज दिया। इंजीनियर ने डिप्रेशन में आकर सुसाइड किया है। मामले की जांच की जा रही है। फिलहाल किसी ने अभी तक कोई आरोप-प्रत्यारोप नहीं लगाया है।

ये फोटो दीपक की है, जिसने फांसी लगाकर जान दे दी।

ये फोटो दीपक की है, जिसने फांसी लगाकर जान दे दी।

दोस्त बोला- रात में बहुत खुश था दीपक के दोस्त दीपेश ने बताया, कल रात (24 अगस्त) हम लोग खाना खाने के बाद सो गए थे। तब वो बहुत खुश था। नार्मल बात कर रहा था। सुबह 10:30 बजे दोस्त अमन उसे जगाने पहुंचा तो दरवाजा नहीं खुला। इसके बाद पता चला कि उसने सुसाइड कर लिया है। हम लोगों ने कभी नहीं सोचा था कि अमन ऐसा करेगा।

—————————

यह खबर भी पढ़ें…

नोएडा के निक्की हत्याकांड में सास-ससुर समेत 4 गिरफ्तार:जब पीड़िता को जिंदा जलाया तो पति बाहर था, सीसीटीवी से उलझी पुलिस

ग्रेटर नोएडा के निक्की हत्याकांड में पुलिस ने फरार चल रहे जेठ और ससुर को गिरफ्तार कर लिया है। कासना थाने की पुलिस ने सोमवार सुबह जेठ रोहित भाटी और ससुर सतवीर को सिरसा टोल और चौराहे के पास से गिरफ्तार किया। दोनों आरोपी विवाहिता निक्की को जिंदा जलाए जाने के बाद से ही फरार थे। पुलिस ने मामले में रविवार को आरोपी पति विपिन और सास दया को गिरफ्तार किया था। पति को पुलिस ने एनकाउंटर के दौरान पैर में गोली मारकर गिरफ्तार किया था। पढ़ें पूरी खबर…



Source link

मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार 10-15 लाख रुपये देतात, लक्ष्मण हाकेंचा आरोप

मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार 10-15 लाख रुपये देतात, लक्ष्मण हाकेंचा आरोप


अकोला : मनोज जरांगे यांचा मोर्चा हा सरकार पुरस्कृत आहे, मनोज जरांगेंची मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10 ते 15 लाख रुपये देतात असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ही व्यवस्था हाती घ्यायची आहे, नोकरशाहीत आपले लोक घुसवायचे आहेत असाही आरोप हाके यांनी केला. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यातील मांजरसुंभ्यात एक निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीवरून लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगेंच्या या बैठकीसह इतर बैठका या सरकार पुरस्कृत असल्याचं हाके म्हणाले.‌ जरांगेंना आमदार पैसे देतात, यामुळेच मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावातही जरांगेंची मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागल्याचे हाके म्हणाले.

केंद्रातील ओबीसी नेत्यांना साद घालणार

ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय.‌ आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले.

मिटकरींना सोंगाड्याचं काम देण्यासाठी विनंती करणार

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर हाकेंनी पुन्हा एकदा बोचरी टीका केली. मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत. अमोल मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा असल्याचा प्रहार हाकेंनी केला.

बिग बॉसच्या घरात अमोल मिटकरी चार-पाच तासही टिकणार नाहीत, असा चिमटा हाकेंनी मिटकरींना काढला. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांना काही काम उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील काही तमाशा मंडळाना आपण त्यांच्यासाठी सोंगाड्या किंवा ढोलकीवाला म्हणून काम देण्यासाठी‌ विनंती करणार असल्याचा टोला हाकेंनी मिटकरींना लगावला.

मुंबईत 29 ऑगस्ट रोजी आंदोलन

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जावी, सातारा आणि हैदराबादचे गॅझेट लागू करावे, 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया करावी यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरू होणार आहे. यावेळी मुंबईत येणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असा पण मनोज जरांगे यांनी केला आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link