Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी

Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी


अमरावती : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याला देशभरातील प्रमुख साधू संतांना निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण अमरावतीच्या (Amravati) रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना देखील देण्यात आले आहे. आता स्वामी राम राजेश्वराचार्य (Swami Ram Rajeswaracharya) महाराजांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पत्राद्वारे दिली जीवे मारण्याची धमकी

रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष निमंत्रण आले आहे. त्यामुळे विदर्भ पीठात आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी अयोध्येत जाण्यासाठीची तयारी देखील सुरु केली होती. मात्र, अचानक जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आल्याने राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आप जो अयोध्या.. अयोध्या कर रहे हो, वह आपको महंगा पडेगा. आज नही तो कल, कुछ दिनो मे आपका अंत निश्चित है.. असा आशयाचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. मात्र हे पत्र नेमके कुणी पाठवले? याबाबत त्या पत्रात उल्लेख केलेला नाही. याप्रकरणी महाराजांच्या अनुयायांनी कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

अज्ञातांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल

आम्ही सर्व पदाधिकारी अयोध्येत जाण्यासाठीच्या तयारीत होतो. अचानक एक पत्र आम्हाला आढळून आले. ज्यामध्ये स्वामीजींच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा आशय आहे. या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता आम्ही तत्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली आहे. त्यानंतर आम्ही एसपींना भेटलो असल्याचे महाराजांच्या अनुयायांनी सांगितले आहे.

 राजेश्वराचार्य महाराजांना सुरक्षा द्या; अनुयायांची मागणी

या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता, जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराजांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळायला हवे, अशी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना विदर्भपीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी दिले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

मोदी देश के सबसे लंबे सी-ब्रिज का आज उद्घाटन करेंगे: 21.8 KM लंबा ब्रिज मुंबई-नवी मुंबई को जोड़ेगा; 2 घंटे का सफर 20 मिनट में पूरा होगा

मोदी देश के सबसे लंबे सी-ब्रिज का आज उद्घाटन करेंगे: 21.8 KM लंबा ब्रिज मुंबई-नवी मुंबई को जोड़ेगा; 2 घंटे का सफर 20 मिनट में पूरा होगा


  • Hindi News
  • National
  • Narendra Modi Atal Setu | Mumbai Trans Harbour Link Inauguration Photos Update

मुंबई2 घंटे पहले

  • कॉपी लिंक

दिसंबर 2016 में मोदी ने इस पुल की आधारशिला रखी थी। पुल की कुल लागत 17 हजार 843 करोड़ रुपए है।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज (शुक्रवार को) देश के सबसे लंबे सी-ब्रिज अटल सेतु का उद्घाटन करेंगे। यह ब्रिज मुंबई से नवी मुंबई को जोड़ेगा। इससे दो घंटे की दूरी सफर 20 मिनट में पूरा होगा। दिसंबर 2016 में मोदी ने इस पुल की आधारशिला रखी थी। पुल की कुल लागत 17 हजार 843 करोड़ रुपए है।

21.8 किलोमीटर लंबे सिक्स लेने वाले ब्रिज को मुंबई ट्रांस हार्बर सीलिंक (MTHL) भी कहा जाता है। पुल का 16.5 किलोमीटर का हिस्सा समुद्र पर है, जबकि 5.5 किलोमीटर का हिस्सा जमीन पर है। इस पुल की क्षमता रोजाना 70 हजार वाहनों की है। फिलहाल ब्रिज से रोज करीब 50 हजार वाहनों के गुजरने का अनुमान है।

MTHL की वेबसाइट के मुताबिक, पुल के उपयोग से हर साल एक करोड़ लीटर ईंधन की बचत होने का अनुमान है। यह रोजाना 1 करोड़ EV से बचने वाले इंधन के बराबर है। इसके अलावा प्रदूषण के स्तर में कमी आने से लगभग 25 हजार 680 मैट्रिक टन CO2 उत्सर्जन भी कम होगा।

पुल को बनाने में 1.78 लाख मीट्रिक टन स्टील और 5.04 लाख मीट्रिक टन सीमेंट का उपयोग किया गया है। ब्रिज पर 400 सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं। पक्षियों और समुद्री जीवों की सुरक्षा के लिए ब्रिज पर साउंड बैरियर और एडवांस लाइटिंग की गई है। ब्रिज की लाइफ 100 साल होगी।

मुंबई और नवी मुंबई के बीच कनेक्टिविटी बेहतर होगी
अटल सेतु सेवरी मडफ्लैट्स, पीर पाउ ​​जेट्टी और ठाणे क्रीक चैनलों के ऊपर से गुजरेगा। यह मुंबई में सेवरी को नवी मुंबई में चिरले से जोड़ेगा। सेवरी छोर पर, एमटीएचएल सेवरी-वर्ली एलिवेटेड कॉरिडोर और ईस्टर्न फ्रीवे से जुड़ने के लिए तीन-स्तरीय इंटरचेंज की सुविधा प्रदान करेगा। नवी मुंबई छोर पर, पुल का शिवाजी नगर और चिरले में इंटरचेंज होगा।

नवी मुंबई की ओर MTHL की कनेक्टिविटी 3 जगहों पर: पहला- नवी मुंबई की तरफ शिवाजी नगर इंटरचेंज, दूसरा- कोस्टल रोड के साथ शिवाजी नगर इंटरचेंज, तीसरा- नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट और जवाहर लाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT)।

जसाई के पास SH-54 पर रैंप: यह पनवेल को उरण स्टेट हाईवे (SH-54) से कनेक्ट करेगी। जसाई के पास नेशनल हाईवे 4बी पर इंटरचेंज- यह इंटरचेंज पनवेल, उरण और JNPT को कनेक्ट करेगी।

बाइक-रिक्शा बैन, 4 व्हीलर की मैक्सिमम स्पीड 100 KMPH
लोगों की सुरक्षा को देखते हुए कुछ जरूरी गाइडलाइन भी जारी की गई हैं। इसके तहत ब्रिज पर मोटरसाइकिल, मोपेड, तिपहिया वाहन, ऑटो और ट्रैक्टर नहीं चलेंगे। फोर-व्हीलर, मिनी बस और टू-एक्सेल व्हीकल की मैक्सिमम स्पीड 100 किलोमीटर प्रति घंटा निर्धारित की गई है। ब्रिज की चढ़ाई और उतार पर स्पीड 40 किलोमीटर प्रति घंटे से ज्यादा नहीं होगी।

पुल पर एक तरफ का टोल 250 रुपए प्रति कार तय किया गया है। वहीं दोनों तरफ का टोल 375 रुपए प्रति कार होगा। मासिक पास टोल राशि का 50 गुना होगा।

पुल के 8.5 KM तक के हिस्से में नॉएज बैरियर लगाया गया
पुल का निर्माण समुद्र तल से 15 मीटर की ऊंचाई पर किया गया है। इसके लिए समुद्र तल में 47 मीटर तक गहरी खुदाई करनी पड़ी। पुल के आसपास भाभा परमाणु अनुसंधान केंद्र (BARC),ONGC और JNPT जैसे संवेदनशील एरिया हैं।

इसे देखते हुए पुल के 8.5 KM तक के हिस्से में नॉएज बैरियर और 6 किलोमीटर के हिस्से में साइड बैरिकेडिंग की गई है। इसके अलावा पक्षियों और समुद्री जीवों की सुरक्षा के लिए ब्रिज पर साउंड बैरियर और एडवांस लाइटिंग की गई है।

5 हजार से ज्यादा मजदूरों और इंजीनियरों ने रोज काम किया
पुल के बारे में पहली बार 1962 में स्टडी की गई थी। 1994 में इसकी फिजिबिलिटी रिपोर्ट बनाई गई। हालांकि यह इसके बाद भी प्रोजेक्ट का काम अटका रहा। 2006 में इसका टेंडर जारी किया गया, लेकिन काम नहीं हाे पाया। 2016 में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस पुल की आधारशिला रखी।

2017 में मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (MMRDA) और जापान इंटरनेशनल को-ऑपरेशन एजेंसी(JICA) के साथ एग्रीमेंट साइन किया। अप्रैल 2018 में इस प्रोजेक्ट पर काम शुरू हुआ। डेडलाइन अगस्त 2023 तय की गई। प्रोजेक्ट को पूरा करने के लिए औसतन रोज 5,403 मजदूरों और इंजीनियरों ने काम किया। पुल के निर्माण के दौरान 7 मजदूरों की जान भी गई।

अब देश के चार सी ब्रिज के बारे में जानिए…

खबरें और भी हैं…



Source link

मोदी बोले- 22 जनवरी तक मंदिरों की सफाई करें: नासिक-मुंबई में PM ने रोड शो किया, कहा- अटल सेतु विकसित भारत की तस्वीर है

मोदी बोले- 22 जनवरी तक मंदिरों की सफाई करें: नासिक-मुंबई में PM ने रोड शो किया, कहा- अटल सेतु विकसित भारत की तस्वीर है


  • Hindi News
  • National
  • Narendra Modi Nashik Visit Photos Update | Kalaram Mandir Youth Festival

मुंबई7 घंटे पहले

  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कालाराम मंदिर में पूजा-अर्चना की। इसके बाद मंदिर परिसर में पोछा भी लगाया।

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवार 12 जनवरी को महाराष्ट्र पहुंचे। यहां सबसे पहले उन्होंने नासिक में डेढ़ किमी का रोड शो किया। इसके बाद कालाराम मंदिर में पूजा-अर्चना की। मोदी ने दक्षिण की गंगा कही जाने वाली गोदावरी में गंगा पूजा भी की।

प्रधानमंत्री ने स्वामी विवेकानंद की जयंती के मौके पर नासिक में 27वें नेशनल यूथ फेस्टिवल का उद्घाटन किया। फिर मुंबई में अटल सेतु उद्घाटन करने के बाद यहां भी रोड शो किया। इसके बाद लोगों को संबोधित करते हुए कहा कि अटल सेतु, विकसित भारत की तस्वीर है। विकसित भारत कैसा होने वाला है, उसकी एक झलक है।

मोदी ने कहा कि आज देश का अंदाज और मिजाज पूरी तरह से युवा है। जो युवा होता है, वो पीछे नहीं रहता, बल्कि लीड करता है। अंतरिक्ष में भेजे गए चंद्रयान-3 और आदित्य L1 इसके सबूत हैं। 22 जनवरी तक देश के सभी मंदिरों की साफ-सफाई भी करें।

12 से 16 जनवरी तक होने वाले यूथ फेस्टिवल में कई कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। इस बार फेस्टिवल की थीम ‘विकसित भारत@2047: युवाओं के लिए, युवाओं के द्वारा’ रखी गई है। इस फेस्टिवल में 28 राज्यों और 8 केंद्र शासित प्रदेशों के लगभग 8 हजार प्रतिभागी और कई टीमें भाग ले रही हैं।

मुंबई में मोदी के भाषण की 4 बड़ी बातें…

  • आज का दिन मुंबई और महाराष्ट्र के साथ ही विकसित भारत के संकल्प के लिए बहुत ही ऐतिहासिक है। आज विकास का यह उत्सव भले ही मुंबई में हो रहा है, लेकिन इस पर पूरे देश की नजर है और दुनिया के सबसे बड़े ‘सी ब्रिज’ में से एक ये विशाल अटल सेतु देश को मिला है।
  • 24 दिसंबर 2016 का दिन मैं नहीं भूल सकता। जब मैं अटल सेतु के शिलान्यास के लिए यहां आया था। तब मैंने छत्रपति शिवाजी को नमन करते हुए कहा था कि लिखकर रखिए कि देश बदलेगा भी और देश बढ़ेगा भी। ये मोदी की गारंटी थी और आज मैं फिर छत्रपित शिवाजी को नमन करते हुए यह अटल सेतु मुंबई और देश के लोगों को समर्पित कर रहा हूं।
  • 10 साल पहले, हजारों, लाखों करोड़ रुपए के मेगा स्कैम्स की चर्चा होती थी। आज हजारों करोड़ रुपए के मेगा प्रोजेक्ट के पूरा होने की चर्चा होती है। आज एक तरफ, गरीब का जीवन बेहतर बनाने के लिए महा-अभियान हैं, तो दूसरी तरफ, देश के कोने-कोने में चल रही महा-परियोजनाएं हैं।
  • अटल सेतु, विकसित भारत की तस्वीर है। विकसित भारत कैसा होने वाला है, उसकी एक झलक है। विकसित भारत में सबके लिए सुविधा होगी, सबकी समृद्धि होगी, गति होगी, प्रगति होगी, दूरियां सिमटेंगी और देश का कोना-कोना जुड़ेगा। जीवन हो या आजीविका, सब कुछ निरंतर, बिना रुकावट के चलेगा। यही तो अटल सेतु का संदेश है।

देखें, मोदी के नासिक दौरे की 8 फोटोज…

पीएम मोदी ने नासिक में डेढ़ किमी का रोड शो किया। इसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस भी शामिल हुए।

पीएम मोदी ने नासिक में डेढ़ किमी का रोड शो किया। इसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस भी शामिल हुए।

नासिक में रोड शो के दौरान पीएम मोदी पर लोगों ने फूल बरसाए।

नासिक में रोड शो के दौरान पीएम मोदी पर लोगों ने फूल बरसाए।

रोड शो के दौरान सड़क किनारे खड़े लोगों में जबर्दस्त उत्साह देखा गया।

रोड शो के दौरान सड़क किनारे खड़े लोगों में जबर्दस्त उत्साह देखा गया।

नासिक में पीएम मोदी ने रोड शो किया, सड़क किनारे खड़े युवाओं ने उनका वीडियो बनाया।

नासिक में पीएम मोदी ने रोड शो किया, सड़क किनारे खड़े युवाओं ने उनका वीडियो बनाया।

नासिक के कालाराम मंदिर में पूजा करते पीएम नरेंद्र मोदी।

नासिक के कालाराम मंदिर में पूजा करते पीएम नरेंद्र मोदी।

प्रधानमंत्री मोदी ने भगवान कालाराम की आरती भी की।

प्रधानमंत्री मोदी ने भगवान कालाराम की आरती भी की।

कालाराम मंदिर में पीएम मोदी को सम्मान पत्र दिया गया।

कालाराम मंदिर में पीएम मोदी को सम्मान पत्र दिया गया।

आज यानी 12 जनवरी को विवेकानंद जयंती के मौके पर मोदी ने नासिक में नेशनल यूथ का उद्घाटन किया।

आज यानी 12 जनवरी को विवेकानंद जयंती के मौके पर मोदी ने नासिक में नेशनल यूथ का उद्घाटन किया।

पीएम मोदी ने मुंबई में भी रोड शो किया। इसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस भी शामिल हुए।

पीएम मोदी ने मुंबई में भी रोड शो किया। इसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस भी शामिल हुए।

मोदी के भाषण की 5 बातें…

नासिक की धरती को प्रणाम
जीजाबाई ने शिवाजी महाराज को बनाया। इस धरती ने अहिल्याबाई होल्कर, रमाबाई अंबेडकर जैसी महान महिलाएं दीं। भगवान श्रीराम ने इस भूमि पर कई वर्ष व्यतीत किये। इसलिए मैं इस धरती को प्रणाम करता हूं।

परिवारवाद की राजनीति पर
परिवारवाद की राजनीति को कम करें। इसने देश का नुकसान किया है। आप अपनी राय कोर्ट के जरिए जाहिर करें। कुछ लोग पहली बार वोट डालेंगे। फर्स्ट टाइम वोटर लोकतंत्र में ऊर्जा-शक्ति ला सकते हैं। आपका नाम वोटर लिस्ट में आए, इसके लिए प्रक्रिया जल्दी पूरी कर लीजिए।

युवाओं की ताकत पर
हमारे ऋषि-मुनियों ने युवा शक्ति को सर्वोच्च बताया है। विवेकानंद ने भी बताया था कि किसी भी राष्ट्र की शक्ति युवाओं के कंधे पर टिकी है। भारत दुनिया की टॉप 5 इकोनॉमी में आया है। आज भारत एक से बढ़कर एक इनोवेशन कर रहा है, रिकॉर्ड पेटेंट फाइल कर रहा है, भारत मैन्युफेक्चरिंग हब बन रहा है, इसके पीछे भारत के युवाओं की ताकत है।

युवा लीड करना जानता है
आज देश का अंदाज और मिजाज पूरी तरह से युवा है। जो युवा होता है, वो पीछे नहीं रहता, बल्कि लीड करता है। अंतरिक्ष में भेजे गए चंद्रयान-3 और आदित्य L1 इसके सबूत हैं।

मंदिरों-तीर्थों में स्वच्छता अभियान चलाएं
मैंने जनता से 22 जनवरी तक देशभर के मंदिरों की सफाई करने की अपील की थी। आज मुझे नासिक के कालाराम मंदिर की सफाई करने का अवसर मिला। इसलिए सभी नागरिकों को देश के सभी मंदिरों और तीर्थों में स्वच्छता अभियान चलाना चाहिए। इसके लिए लोग श्रमदान करें।

ये खबरें भी पढ़ें …

PM ने देश के सबसे लंबे सी-ब्रिज का उद्घाटन किया: 21.8 KM लंबा ब्रिज मुंबई-नवी मुंबई को जोड़ेगा; 2 घंटे का सफर 20 मिनट में पूरा होगा

पूरी खबर पढ़ें…

राम मंदिर के लिए मोदी का 11 दिन का अनुष्ठान:आज से नासिक के पंचवटी से शुरुआत; अयोध्या में 22 जनवरी को रामलला की प्राण-प्रतिष्ठा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अयोध्या में श्रीराम मंदिर की प्राण-प्रतिष्ठा से पहले शुक्रवार 12 जनवरी को ऑडियो मैसेज दिया। इसमें उन्होंने बताया है कि वे आज से 11 दिन का विशेष अनुष्ठान शुरू कर रहे हैं। पीएम मोदी ने इसकी शुरुआत नासिक में जलाभिषेक से की। मोदी ने कहा, ‘मैं भावना को शब्दों में बांध नहीं पा रहा हूं। कई पीढ़ियों का सपना साकार हो रहा है।’ 11 दिन बाद यानी 22 जनवरी को अयोध्या में रामलला की प्राण-प्रतिष्ठा होगी। पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

गाढवाने गाढवासारखा दिलेला निकाल, नार्वेकरांना न्यायाधीश करा, भाजपने त्यासाठी कायद्यात बदल करावा

गाढवाने गाढवासारखा दिलेला निकाल, नार्वेकरांना न्यायाधीश करा, भाजपने त्यासाठी कायद्यात बदल करावा


Shiv Sena MLAs Disqualification  : आजच्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh)उपरोधिकपणे प्रतिक्रिया दिली. राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश करा, यासाठी भाजपनं कायद्यात बदल करावा असा टोला आमदार नितीन देशमुखांनी लगावला आहे. तसेच गाढवाने गाढवासारखा दिलेला निकाल असं म्हणत त्यांनी राहुल नार्वेकरांवर (Rahul Narwkar) टीका केली आहे. 

नितीन देशमुख हे ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार असून त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर टीका केली. टीकेच्या ओघात त्यांनी राहुल नार्वेकरांना गाढव म्हटल्याने त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. 

नार्वेकरांची नार्को टेस्ट करा, देशमुखांची मागणी

आमदार अपात्रता प्रकरणी निकालाच्या आधीच आमदार नितीन देशमुखांनी त्यावर भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की,  निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितलं तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल.  जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो कारण आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे.

ठाकरेंना धक्का, शिवसेना शिंदेंचीच

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन आज पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचसोबत शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हिप अधिकृत ठरवत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हिप विधानसभा अध्यक्षांनी अवैध ठरवला. त्यामुळे या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला. 

उद्धव ठाकरेंच्या मनात आलं म्हणून ते एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करू शकत नसल्याची टिप्पणी राहुल नार्वेकर यांनी केली. खरी शिवसेना शिंदेंचीच असल्यामुळे शिंदे गटाचे आमदार पात्र ठरवत, ठाकरे गटाची आमदार अपात्र करण्याबाबतची याचिका फेटाळण्यात आलीय. सोबतच ठाकरे गटाचेही सर्व आमदार पात्र करण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमदार अपात्र करण्याबाबतच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत, दोन्ही गटांतील कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. 

दरम्यान, या निकालानंतर आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता, तसेच न्यायाची अपेक्षा करणं चूक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे यापुढची लढाई कायदेशीर मार्गाने लढणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. आजच्या निकालाबाबत बोलताना आदित्य ठाकरेंचे डोळे पाणावले. तसेच कालानंतर संजय राऊतांनी संताप व्यक्त करत एकनाथ शिंदे यांची औकात काय? असा सवाल केला. दरम्यान निकालानंतर उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केलाय. तर शिंदे गटाने मोठा जल्लोष केला. एकूणच या निकालामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय.

ही बातमी वाचा: 

 



Source link

राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ करा; ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी

राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ करा; ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी


अकोला: विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केली. ते म्हणाले की, “सत्तासंघर्षाचा निकाल  (MLA Disqualification Case)  आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितला तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास असून आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असेल”, असं नितीन देशमुख म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते. 

राहूल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ करा

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज ऐतिहासिक निकाल येईल. या निकालाने राज्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर थोड्याच वेळात अंतिम निकाल देणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी नियमांनुसार निकाल दिला तर शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील, असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय. आजच्या सत्तासंघर्ष निकालाचा कोणताही ताण आमदार नितीन देशमुख यांच्यावर दिसत नाहीये. ते आजही नित्याप्रमाणे सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘मॉर्निंग वॉक’ला गेले. त्यावेळी त्यांनी आपला नियमित व्यायाम केला. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी आपले आजच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आपले परखड मत मांडले आहे.

... तर सर्व सत्य बाहेर येईल

 जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. निकाल देणारे न्यायाधीश नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतात, यातच सारं आलं. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे. आम्ही आणखी ताकदीने जिल्ह्यातून आणि राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत उद्धवसाहेबांचे हात मजबूत करू. असा विश्वास आमदार नितीन देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केला.  

नितीन देशमुख पात्र की अपात्र ठरणार?

ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख पात्र ठरणार की अपात्र याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत नितीन देशमुख सुरतला गेले होते. गुवाहाटीला जाताना त्यांनी तेथून पलायन केले अन् थेट मुंबई गाठली. नितीन देशमुख सध्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत. आज ते पात्र ठरणार की अपात्र याबाबतचा निर्यण येणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत सूरतला गेले त्यावेळी नितीन देशमुख हरवल्याची तक्रार त्यांची पत्नी प्रांजली देशमुख यांनी केली होती. नितीन देशमुख यांनी सुरतवरुन मुंबईत परत येण्याचा थरार सांगितला होता. सूरतमध्ये पोलिसांचा कसा बंदोबस्त होता, याचंही वर्णन केले होते. सत्तासंघर्षावेळी नितीन देशमुख यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. 

 



Source link

मोठी बातमी! मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

मोठी बातमी! मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले


अमरावती : मुंबईत (Mumbai) मंत्रालयाला घेराव करण्यासाठी निघालेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलीसांनी अमरावतीत (Amravati) अडवले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी काल रात्री 10 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी तुकडोजी महाराज मंदिरात रात्र काढली. विशेष म्हणजे, मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आल्याने मोर्शी येथील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. तर दुसरीकडे अमरावती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणात परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्यात आल्या नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर, आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आपण मुंबईत धडक देऊन मंत्रालयाला घेरावा घालणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांना अमरावतीतच अडवले आहे. त्यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून आता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. 

आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले…

दरम्यान, शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व गेटवर पोलीस तैनात असल्याचे चित्र आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते…

विशेष आपल्या मागण्यासाठी याच आंदोलक शेतकऱ्यांनी यापूर्वी मुंबई मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते.  त्याच्या या आंदोलनामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. अक्षरशः पोलिसांना स्वतः मंत्रालयाच्या जाळ्यावर उतरून आंदोलकांना ताब्यात घ्यावे लागले होते. दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांनी मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी या आंदोलकांना मुंबईला जाण्यापासून रोखले आहेत. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त…

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मागच्यावेळी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केल्याची घटना लक्षात घेता अमरावती पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वच गेटवर पोलीस तैनात असून, अधिकारी आणि कर्मचारी यांचे ओळखपत्र पाहून त्यांना आतमध्ये सोडले जात आहे. तसेच, आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली तर मी ठाकरेंची साथ सोडणार नाही, ACB चौकशीवर राजन साळवींचे स्पष्ट बोल



Source link

YouTube
Instagram
WhatsApp