Paris Saint-Germain have gone shopping in the transfer after losing one of their biggest ever stars in history earlier this year to MLS club LA Galaxy and another on the verge of an acrimonious exit. Lionel Messi arrived in the Paris capital amidst unreal hype but it didn’t turn into a dream partnership PSG were hoping it to be. What’s worse Kylian Mbappe is set on leaving them come what may meaning PSG are desperate to land a big name. In their efforts, they have reportedly agreed personal terms with FC Barcelona winger Ousmane Dembele with the Ligue1 club taking steps to activate his release clause (£43m).
In Premier League, Chelsea seemingly have agreed personal terms with AS Monaco’s Alex Disasi. Reportedly, Disasi was a target of Manchester United as well but only in the event they were able to sell Harry Maguire who has also been stripped of the club captaincy ahead of the latest season.
The future club of Mbappe is anyone’s guess now with every major club rumoured to be landing his signature. We are all told that his heart is set on joining Real Madrid though but there’s still a year left on his contract with PSG. The latest gossip is that Liverpool FC could lure him for a year-long loan spell.
The fire officials reached at the spot with 13 fire tenders upon receiving the information.(Image: ANI)
The fire broke out at the shoe factory on Sunday morning and as the firefighting officials tried to douse the fire, dense black smoke could be seen coming out
A fire broke out at a shoe factory in Delhi’s Udyog Nagar area on Sunday morning around 9:36 a.m. The fire officials have said that there were no loss of lives or injuries reported due to the incident.
As per the officials, 13 fire tenders reportedly rushed to the spot on recieving the information about the blaze and started an operation to douse the fire. As the fire tenders tried to bring the situation under control, dense smoke could be seen coming out. A Hindustan Times report quoted that the smoke was likely due to large amounts of inflammable materials stocked in these factories. The officials also added that the exact reason behind the fire and the loss of goods could not be ascertained but they are assuming that it could be due to a short circuit. The fire broke out at a footwear factory but there are several other factories that are located in that area.
As the firefighting operation continued, fire department officials, police as well as ambulances could be seen around the site.
In other news, a tent godown in Jaunapur at southwest Delhi caught fire on Friday evening. The fire department officials received the information about the blaze around 5:20 p.m after which they rushed to the spot with 12 fire tenders. The incident did not report any casualty and the fire was brought under control.
टोकियो, 29 जुलै : हल्ली बरेच लोक श्वान पाळतात. काही लोक तर आपल्या श्वानाचा अगदी आपल्या मुलांसारखाच सांभाळ करतात. काही श्वान तर अगदी लक्झरी लाइफ जगतात. अशा श्वानांचे व्हायरल झालेले व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. त्यांना पाहून कधीतरी मनात असा विचारही आला असेल की काश याच्या जागी मी असतो तर… हा मजेचा भाग झाला. पण खरंच एका व्यक्तीने हे इतकं मनावर घेतलं की लाखो रुपये खर्चून तो श्वान झाला. आता पहिल्यांदाच घराबाहेर पडत तो खऱ्य श्वानांसमोर आला आहे.
तुम्ही पाहिलं असेल सामान्यपणे प्रत्येक प्राण्यांची एक हद्द असते. म्हणजे त्यांचा त्यांचा ठरलेला एरिया असतो. अगदी श्वान आपल्या परिसरात इतर ठिकाणच्या श्वानांना घेत नाही. दुसऱ्या ठिकाणचा किंवा नवा श्वान आला की त्या परिसरातील सर्व कुत्रे एकत्र येऊन त्या श्वानावर भुंकतात. असं असता हा माणूस जो श्वान बनला तो अशा खऱ्या श्वानांसमोर गेला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.
जपानमधील ही व्यक्ती जिचं नाव टोको असं आहे. तिला श्वान बनण्याची हौस होती आणि त्यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केले. जपानी कंपनी झेपेटने टोकोसाठी श्वानांचा असा ड्रेस तयार केला की तो घातल्यावर हा माणूस खरोखरच श्वान वाटू लागला. हा ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल 40 दिवस लागले.
श्वानाचं रूप घेतल्यानंतर ही व्यक्ती श्नासारखंच आयुष्य जगू लागली. श्वानासारखं चालणं, श्वानासारखं खाणं-पिणं आणि श्वानासारखं एका पिंजऱ्यात बंदिस्त राहणं. सर्व सर्व काही या व्यक्तीने केलं. एक दिवस ती घराबाहेर पडली आणि श्वानासारखं फिरून पाहू लागली. एका चॅनेलने या व्यक्तीची मुलाखत घेतल्यानंतर त्याचा हा व्हिडीओ केला होता. जो या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओत जो भलामोठा श्वान दिसतो आहे, तो खरंतर माणूस नाही. पाहिल्यावर तुमचाही यावर विश्वास बसणार नाही. त्याच्या गळ्यात बेल्ट अडकवला आहे आणि श्वानासारखाच तो फिरतो आहे, बसतो आहे. यादरम्यान त्याच्यासमोर खरे श्वानही येतात. ते पाहून तर त्याला घाबरतातच. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात पण लगेच त्याच्यापासून दूर होताना दिसतात.
” isDesktop=”true” id=”929228″ >
श्वान बनलेल्या या व्यक्तीचं I want to be an animal या नावाचं युट्यूब चॅनेल आहे. तिथंच हा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
भिवंडी, 29 जुलै : माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने या पाणी साचलेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी भिवंडी शहरातील पोगाव डोंगरपाडा परिसरात घडली आहे. अली अन्वर शेख (वय 17 वर्ष) व सानीब रईस अन्सारी (वय 16 वर्ष) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत.
कशी घडली घटना?
गेल्या दोनचार दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला होता. परिणामी नदी नाल्यांना पूर आला आहे. भिवंडी येथील मातीसाठी खणलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. अली व सानीब हे दोघेही शांतीनगर परिसरात राहणारे होते. पोगाव डोंगरपाडा येथे खड्ड्यांमध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी मित्रां सोबत गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना इतर मित्रांनी शेजारील नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर युवक राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. या ठिकाणी मागील चार वर्षात अशा पाण्यात बुडून मुलांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासन आणखी किती मुलांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
ठाणे, 29 जुलै : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या वर्षी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात जाहीर कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपवर निशाणा साधला.
स्वार्थाकरता कुटनिती केली जाते, चाणक्यनिती नाही. हिंदुत्वाचा अर्थ काय? मंदिरातील घंडा बडवणारं आमचं हिंदुत्व नाहीये, दहशतवाद्यांना बडवणारं हिंदुत्व आहे. मुंह मे राम, हात में काम असं आमचं हिंदुत्व आहे. यांचं हिंदुत्व खोटं आहे, यांचा मुखवटा आपल्याला फाडायचा आहे. बाबरी पडली तेव्हा भाजपवाले उंदराच्या बिळात घुसले होते. मी खुलेआम काँग्रेससोबत गेलो, अंधारात गेलो नाही. भाजपसोबत मजबूत युती होती ती भाजपनेच तोडली. तानाशाहीपुढे मी कधीच झुकणार नाही, असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी भाजपवर सोडलं आहे.
भ्रष्टाचाऱ्यांसोबत पंतप्रधान बसणार आहेत, त्यांचा सत्कार करणार आहेत. राम मंदिराकरता यांनी कायदा बनवला नाही, लोकांकरता कायदा बनवत आहेत. तू भ्रष्टाचार करत आहेस, ये. आजा मेरी गाडी में बैठ जा, असं झालं आहे. दुसरीकडे असेल की मळ आणि भाजपमध्ये आलं की कमळ. भाजप आता भ्रष्ट जनता पार्टी झाली आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘निवडणुका आल्या की यांना जुन्या मित्रांची आठवण होते. हा देश मोदींचा नाही गरिबांचा आहे. निवडणुका आल्या की धार्मिक लढाया लावल्या जातात. विकास तर इंग्रज पण करत होते, पण त्यांची गुलामी आम्हाला नको होती. निवडणुकीच्या वेळी हे तुम्हाला गंडवतात. आता लढाई सुरू झाली आहे, हे तुम्हाला आपापसात लढवतील,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मी मोदींच्या नाही, तानाशाहीच्या विरोधात आहे. भारत मातेला पुन्हा गुलाम होऊ देणार नाही. उठ बोललो की उठ बस बोललो की बस, अशी गुलामी आम्हाला नको आहे,’ असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
नवी दिल्ली, 29 जुलै : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी महिला सीमा हैदर चर्चेत आहे. दिवसेंदिवस तिच्याबद्दल धक्कादायक खुलासे होत आहे. सीमा हैदर प्रियकर सचिन मीनाच्या प्रेमाखातर अवैध पद्धतीने भारतात आल्याचे संकेत उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (UP ATS) दिले आहेत. यूपी एटीएसच्या दाव्यानुसार, त्यांच्या तपासात अद्याप कोणताही हेरगिरीचा अँगल समोर आलेला नाही.
उत्तर प्रदेशचे विशेष पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनीही अलीकडेच म्हटले होते की, ‘आमच्याकडे पुरेसे पुरावे मिळेपर्यंत सीमा हैदर गुप्तहेर आहे’ असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र, यूपी एटीएसची खात्री पटल्यानंतरही भारतीय तपास यंत्रणा सीमा हैदरला क्लीन चिट का देऊ शकत नाहीत? अशा परिस्थितीत सीमा हैदर प्रकरणाचा तपास मार्गी लागण्याऐवजी अडकत चालला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीमा हैदर प्रकरणात हे प्रश्न उपस्थित होत आहेत
सीमा हैदर आणि सचिन मीना गेल्या 6 दिवसात अचानक घरातून कुठे गायब झाले असा पहिला प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांची चौकशी पूर्ण झाली असेल तर दोघांनाही घरी न ठेवता सेफ हाऊसमध्ये ठेवण्याची काय गरज होती. एजन्सींना सीमा हैदरचे पाकिस्तान कनेक्शन उघड करायचे आहे की आता सचिन मीनाभोवतीही तपास फिरू लागला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा यूपी एटीएस चौकशी आणि तपास संपवण्याचा दावा करत होती. मात्र, त्यानंतर ती अचानक बुलंदशहरला पोहोचली, जिथे सीमा हैदरचे बनावट आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. अशा स्थितीत अचानक ही माहिती तपास पथकांपर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे, तर सचिन आणि सीमा यांनी मे महिन्यातच बनावट आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील रहिवासी सीमा हैदर सांगते की, 2019-20 मध्ये ऑनलाइन गेम PubG खेळताना ती सचिनच्या संपर्कात आली आणि दोघांनी व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर बोलणे सुरू केले. सीमाने 13 मे रोजी नेपाळमार्गे बसमधून तिच्या चार मुलांसह बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला. ती म्हणते की ती ग्रेटर नोएडातील रबुपुरा भागात राहणाऱ्या सचिनसोबत राहायला आली होती. 4 जुलै रोजी स्थानिक पोलिसांनी सीमाला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याबद्दल आणि मीनाला अवैध स्थलांतरितांना आश्रय दिल्याबद्दल अटक केली. मात्र, दोघांनाही स्थानिक न्यायालयाने 7 जुलै रोजी जामीन मंजूर केला असून ते आपल्या चार मुलांसह रबुपुरा येथील एका घरात राहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.