‘शेवटचा श्वास सापाला वाचवताना घ्यायचाय’,20 हजार सापांना जीवदान देणाऱ्य सर्पमित्राची कहाणी वाचाच

‘शेवटचा श्वास सापाला वाचवताना घ्यायचाय’,20 हजार सापांना जीवदान देणाऱ्य सर्पमित्राची कहाणी वाचाच


Nagpanchami Special: आज नागपंचमी… सापांना पूजण्याचा दिवस! पण हेच साप जर घरात, अंगणात अचानक दिसले, तर बरेच जण थरथर कापतात, घाबरून जातात. काही जण तर अंधश्रद्धेच्या गर्तेत सापाला ठारही मारतात. पण अशा भीतीच्या वातावरणात अकोल्यात एक माणूस गेली 30 वर्षं सापांना वाचवतोय… नि:स्वार्थपणे, न थांबता, न थकता! कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत, अपंगत्व झुगारून… जीव देणाऱ्या सापांना जीवदान देणाऱ्या या सर्पमित्राचं नाव बाळ काळणे.

30 वर्षांची निसर्गसेवा… 20 हजार सापांना जीवनदान

अकोल्यातील गोरक्षण रोड परिसरातील बाळ काळणे हे गेल्या तीन दशकांपासून सर्प आणि वन्य प्राणी वाचवण्याच्या कार्यात कार्यरत आहेत. नाग, घोणस, धामण, अजगर अशा विषारी आणि बिनविषारी सापांचे त्यांनी आतापर्यंत 20 हजारांपेक्षा अधिक रेस्क्यू केले आहेत. यात नुसतेच साप नव्हे, तर नीलगाय, सांबर, चितळ, बिबट, कोल्हा, लांडगा अशा अनेक वन्यप्राण्यांना सुद्धा त्यांनी योग्य काळजीपूर्वक पकडून नैसर्गिक अधिवासात परत सोडलं आहे.

“शेवटचा श्वासही साप वाचवत असताना घ्यायचा आहे…”

बाळ काळणे यांच्या शब्दांत एक विलक्षण समर्पण आहे. “हे काम माझ्यासाठी नोकरी नाही, ही माझी निसर्गसेवा आहे. शेवटचा श्वासही साप वाचवत असताना घ्यायचा आहे,” असं ते ठामपणे सांगतात. त्यांचं हे कार्य केवळ सेवा म्हणून नाही, तर एक ध्येय, एक जीवनमार्ग म्हणून त्यांनी स्वीकारलं आहे.

कॅन्सर, अपंगत्व, आणि तरीही थांबले नाहीत…

2018 मध्ये बाळ काळणे यांना जीभ आणि गळ्याचा कॅन्सर झाला. दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यांच्या शरीराचं 79 टक्के भाग अपंग झाला. पण त्यांनी हार मानली नाही. कॅन्सरच्या उपचारांदरम्यान आणि त्यानंतरही त्यांनी सर्पमित्राची सेवा थांबवलेली नाही. उलट आज ते दुप्पट जोमाने या कामात झोकून देत आहेत. हे सर्व मोबदल्याशिवाय, विनाशुल्क केलेलं आहे.

त्यांच्या पत्नी दीपाली काळणे अभिमानाने सांगतात, “कॅन्सरनंतरही त्यांनी एक क्षणही विश्रांती घेतलेली नाही. त्यांच्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो.”

100 हून अधिक पुरस्कार… आणि जागतिक मान्यता

त्यांच्या या अद्वितीय सेवेसाठी त्यांना 100 पेक्षा जास्त पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. 2022 मध्ये ‘World’s Greatest Record’ कडून त्यांची जगभरात नोंद झाली. राज्य शासनानेही सलग तीन वेळा त्यांची ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे.

खरा सर्पमित्र… सर्पपूजेचा खरा अर्थ

आज नागपंचमीच्या दिवशी सर्पपूजा होत असताना, प्रत्यक्ष साप वाचवणारा, त्यांना अभय देणारा, आणि निसर्गासोबत नातं टिकवणारा बाळ काळणे यांच्यासारखा सर्पमित्रच या पूजेचा खरा प्रतिनिधी म्हणावा लागेल. त्यांचा संकल्प आहे – “मी शेवटच्या श्वासापर्यंत हे काम करणार. ‘एबीपी माझा’ या निस्वार्थ निसर्गसेवकाला सलाम करतंय!..बाळ काळणे यांचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी धडा आहे… ध्येय, चिकाटी आणि संवेदनशीलतेचा!.. ‘नागपंचमी’च्या निमित्ताने अशा निरपेक्ष आणि निस्पृह काम करीत असलेल्या सर्पमित्रांना लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळणेही गरजेचे आहे.

आणखी वाचा



Source link

₹1500 के लिए भैया बने लाडकी बहन:  ऑडिट में खुलासा- 14,298 पुरुषों ने खुद को महिला बताकर महाराष्ट्र सरकार से ₹21.44 करोड़ ठगे

₹1500 के लिए भैया बने लाडकी बहन: ऑडिट में खुलासा- 14,298 पुरुषों ने खुद को महिला बताकर महाराष्ट्र सरकार से ₹21.44 करोड़ ठगे


मुंबई18 घंटे पहले

  • कॉपी लिंक
महिला एवं बाल विकास मंत्रालय की इसी रिपोर्ट के मुताबिक फर्जी रजिस्ट्रेशन के चलते योजना को पहले ही साल में 1640 करोड़ का अनुमानित नुकसान हुआ है। - Dainik Bhaskar

महिला एवं बाल विकास मंत्रालय की इसी रिपोर्ट के मुताबिक फर्जी रजिस्ट्रेशन के चलते योजना को पहले ही साल में 1640 करोड़ का अनुमानित नुकसान हुआ है।

महाराष्ट्र में आर्थिक रूप से वंचित महिलाओं के लिए बनाई गई लाडकी बहन योजना के तहत 14,000 से ज्यादा पुरुषों ने धोखाधड़ी से पैसे लिए। महिला एवं बाल विकास विभाग के एक ऑडिट में यह खुलासा हुआ है।

14,298 पुरुषों को 21.44 करोड़ रुपए दिए गए, जिन्होंने ऑनलाइन रजिस्ट्रेशन में हेराफेरी की और खुद को महिला बताकर रजिस्टर करा लिया। यह खुलासा योजना शुरू होने के लगभग 10 महीने बाद हुआ।

2024 के महाराष्ट्र विधानसभा चुनाव से कुछ महीने पहले शुरू की गई यह योजना, भाजपा के नेतृत्व वाले और शिवसेना व राकांपा के महायुति गठबंधन के लिए वोटर्स को लुभाने का जरिया थी।

इस योजना के तहत 21 से 65 साल की उम्र की उन महिलाओं को 1500 रुपए हर महीने दिए जाते हैं, जिनके परिवारों की सालाना कमाई 2.5 लाख रुपए से कम है।

स्कैम के खुलासे के बाद डिप्टी CM अजित पवार ने कहा, “लाडकी बहन योजना गरीब महिलाओं की मदद के लिए शुरू की गई थी। हम उन्हें दिया पैसा वसूल करेंगे। अगर वे सहयोग नहीं करते हैं, तो आगे कार्रवाई होगी।”

महिला बाल विकास के ऑडिट की बड़ी बातें…

  • महिला एवं बाल विकास मंत्रालय की इसी रिपोर्ट के मुताबिक फर्जी रजिस्ट्रेशन के कारण योजना को पहले ही साल में 1640 करोड़ का नुकसान हुआ है।
  • सबसे बड़ा दुरुपयोग 7.97 लाख से ज्यादा महिलाओं के एक ही परिवार से तीसरी लाभार्थी के होने से हुआ। योजना में स्पष्ट रूप से प्रति परिवार केवल 2 महिलाओं को लाभ देने की सीमा है। इस नियम के उल्लंघन से सरकारी खजाने को 1196 करोड़ रका नुकसान हुआ।
  • एक और अनियमितता यह है कि 65 साल से ज्यादा उम्र की 2.87 लाख महिलाओं को लाभ मिल रहा है, जबकि एज लिमिट निर्धारित है। इन लाभार्थियों के कारण लगभग 431.7 करोड़ का नुकसान हुआ।
  • इसके अलावा, चार पहिया वाहन रखने वाले परिवारों की 1.62 लाख महिलाएं भी लाभार्थी सूची में शामिल पाई गईं। योजना की शर्तों के अनुसार, ऐसी महिलाएं वित्तीय सहायता की पात्र नहीं हैं।

महिला बाल विकास मंत्री बोलीं- जून 2025 से 26.34 लाख अपात्र निलंबित

महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने कहा, “महिला एवं बाल विकास विभाग ने सभी आवेदनों की पात्रता की पुष्टि के लिए सभी विभागों से जानकारी मांगी थी। उसके मुताबिक लगभग 26.34 लाख लाभार्थी अपात्र होने के बावजूद योजना का लाभ उठा रहे हैं। इस जानकारी के आधार पर जून 2025 से इन 26.34 लाख आवेदकों के लिए लाभ अस्थायी रूप से निलंबित कर दिए गए हैं। योजना के लगभग 2.25 करोड़ पात्र लाभार्थियों को जून 2025 के महीने का पैसा भेजा गया है।”

खबरें और भी हैं…



Source link

अकोल्यातील ‘कप ऑफ कम्फर्ट’मध्ये विवाहित महिलेवर अत्याचार; कॅफेच्या स्पेशल केबिनमध्ये गैरप्रकार

अकोल्यातील ‘कप ऑफ कम्फर्ट’मध्ये विवाहित महिलेवर अत्याचार; कॅफेच्या स्पेशल केबिनमध्ये गैरप्रकार


अकोला : शहरातील रणपिसे नगर भागात असलेल्या जीएमडी मार्केट समोर असलेल्या ‘कप ऑफ कम्फर्ट’ नावाच्या कॅफेमध्ये विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवत 29 वर्षीय तरुणाने 33 वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे अकोल्यातील काही कॅफेमध्ये सुरू असलेल्या ‘स्पेशल केबिन’ सुविधेमधून गैरप्रकार घडत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात शुभम गजानन टाले (वय 29, रा. सांगवी मोहाडी, अकोला) याच्याविरोधात BNS कलम 64, 64(2)(m) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियातून ओळख अन् कॅफेमध्ये अत्याचार

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती वारंवार मारहाण करायचा, त्यामुळे ती वेगळी राहू लागली होती. याच दरम्यान शुभम टाले या तरुणाशी तिची सोशल मीडियावरून ओळख झाली. ओळखीतून मैत्री वाढत गेली आणि शुभमने तिला लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिला ‘कप ऑफ कम्फर्ट’ कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याच ठिकाणी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. मात्र, नंतर शुभमने लग्नास नकार देत तिच्याशी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केलं आहे.

‘स्पेशल केबिन’च्या नावाखाली सुरू गैरप्रकार?

अकोल्यातील काही कॅफेमध्ये तरुणाईसाठी ‘प्रायव्हेट केबिन’ची सुविधा दिली जाते. पडदे लावलेल्या या केबिनमध्ये CCTV नसल्याने अनेकदा त्यांचा गैरवापर होत असल्याचे बोलले जाते. अशा केबिनसाठी 2 ते 3 हजार रुपये अतिरिक्त आकारले जातात. या पार्श्वभूमीवर महिलेवर कॅफेमध्ये झालेल्या अत्याचाराने शहरातील अशा व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नितीन देशमुखांनी या आधीच आवाज उठवला होता

अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांनी यापूर्वी अशा कॅफेंविरोधात आवाज उठवला होता. त्यांनी काही ठिकाणी अचानक भेटी देऊन अल्पवयीन मुलामुलींचे अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड केलं होतं. यानंतर त्यांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र, अंमलबजावणीत झालेल्या हलगर्जीपणामुळे अशा प्रकारांचे प्रमाण थांबलेले नाही, हेच पुन्हा स्पष्ट झालं आहे.

पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष

अकोल्यातील अनेक कॅफेमध्ये गैरव्यवहार सुरू असल्याचे अनेक प्रकार याआधी उघड झाले आहेत. अनेक कॅफेंमध्ये ‘स्पेशल केबिन’च्या नावाखाली तरुण-तरुणींना प्रायव्हसी देण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचा गोरखधंदा अकोल्यात सुरू आहे.

शहरातील रणपिसे नगर, जवाहर नगर, न्यू तोष्णीवाल लेआऊट या भागातील अनेक कॅफेंमध्ये असे गैरप्रकार सुरू आहेत. मात्र कॅफे मालकांकडून पोलिसांना हप्ते सुरू असल्याने या प्रकारांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे.

यासंदर्भात पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही, तर अनेक तरुण-तरुण आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. अकोल्याचे ‘दबंग जिल्हा पोलीस अधीक्षक’ अशी प्रतिमा असलेले अर्चित चांडक यांनीच आता याप्रकरणी लक्ष घालण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

या प्रकरणामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या प्रवृत्तीवर आणि त्यांना ‘व्यवस्था’ पुरवणाऱ्या ठिकाणांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. महापालिका, पोलीस आणि इतर यंत्रणा आता याबाबत कोणती पावले उचलतात, याकडे अकोल्याचे लक्ष लागले आहे.

 

आणखी वाचा



Source link

विदर्भात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत; वाचा सर्व अपडेट्स

विदर्भात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे अनेक मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत; वाचा सर्व अपडेट्स


Vidarbha Weather Update : राज्यासह विदर्भात देखील आज दमदार पावसाने (Rain) हजेरी लावली असूनहाटेपासून कोसळत असलेल्या पावसाने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आज (26 जुलै) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्या तुफान पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. नागपूर वेध शाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहे. तर देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4 तर गोरेगाव, तिरोडा तालुक्यातील 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याची माहिती समोर आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील एकूण 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद

गोंदिया जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने अनेक भागातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद ही झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद झाली असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावे व जिथे पूर असेल तेथून आवागमन करू नये, असे आवाहन गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

भंडाऱ्यातील आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद

दुसरीकडे, भंडाऱ्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळं नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. अशात जिल्हा अंतर्गत मार्गावरील गावांना जोडणाऱ्या आठ गावांच्या मार्गावर पाणी असल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनानं बंद केले आहे. भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीवरून कारधा गावाकडं जाणाऱ्या लहान पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली असून खमारी नाल्यावरून पाणी असल्यानं तो मार्गही बंद झाला आहे. यासोबतचं साकोली तालुक्यातील विर्शी ते उकारा, चिंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे, सराटी ते चीचगाव, नेहारवानी ते कटनधरा, लाखनी तालुक्यातील मिरेगाव ते सोनमाळा हे आठ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.

मेळघाट भागात मुसळधार पाऊस, रस्ते वाहतूक विस्कळीत

अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आज शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मुसळधार पावसाने धारणी तालुक्यातील उतावली गावाजवळ चाकरडा पाटीयाकडे जाणारा मार्ग दोन तासांपासून बंद आहे. मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक सुद्धा आता विस्कळीत झाली आहे. 24 तास मुसळधार पावसाचा आँरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, पर्लकोटा नदीचा पूर ओसरले, मात्र 3 मार्ग बंदच

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. सिरोंचा-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंदच असून अहेरी-वटरा आणि कढोली ते उराडी हे दोन मार्गही बंद आहेत. दरम्यान भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने काल तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. आज सकाळी हा मार्ग सुरू झाला आहे. काल गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट होता. तर आज ऑरेंज अलर्ट आहे. मध्यरात्री पासून जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू

गोंदियातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरात शिरला पुराचे पाणी

मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय झाला असून गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालय परिसरामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली असून रुग्णालय समोरील पार्किंग यार्डमध्ये दीड ते दोन फूट पाणी साचले आहे. हे पाणी इंजिन पंपच्या माध्यमातून उपसुन काढण्याचे काम रुग्णालय प्रशासनाच्या वतीने केले जात आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link

CJI गवई का सुझाव- ज्यूडीशियरी का विकेंद्रीकरण हो:  यह न्याय को घर-घर पहुंचाने के लिए जरूरी, लेकिन सरकार और अदालतों में एक जैसी लालफीताशाही

CJI गवई का सुझाव- ज्यूडीशियरी का विकेंद्रीकरण हो: यह न्याय को घर-घर पहुंचाने के लिए जरूरी, लेकिन सरकार और अदालतों में एक जैसी लालफीताशाही


अमरावती12 घंटे पहले

  • कॉपी लिंक
CJI भूषण गवई दरियापुर  में नई कोर्ट बिल्डिंग के उद्घाटन करने पहुंचे थे। - Dainik Bhaskar

CJI भूषण गवई दरियापुर में नई कोर्ट बिल्डिंग के उद्घाटन करने पहुंचे थे।

भारत के मुख्य न्यायाधीश (CJI) भूषण गवई ने शुक्रवार को जनता के घर-द्वार तक न्याय पहुंचाने के लिए न्यायपालिका के विकेंद्रीकरण का सुझाव दिया। वे अपने पैतृक जिले अमरावती के दरियापुर कस्बे में कोर्ट बिल्डिंग का उद्घाटन करने पहुंचे थे।

CJI गवई ने कहा कि न्यायिक अवसंरचना समिति के प्रमुख के रूप में उन्होंने नए तालुका और जिला न्यायालयों की स्थापना का एक मॉडल तैयार किया है। उनके प्रस्ताव पर काम हो रहा है, लेकिन अदालतों और सरकार में लालफीताशाही एक जैसी है।

हालांकि उन्होंने बताया कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे न्यायिक अवसंरचना कार्यों के प्रति सकारात्मक रहे हैं। आज भी पर्याप्त फंड दिया जा रहा है।

CJI ने कहा कि वह दरियापुर में सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश के रूप में नहीं, बल्कि निवासी के रूप में आए हैं। उन्होंने कहा- दरियापुर कोर्ट यह सुनिश्चित करेगा कि न्याय समाज का सबसे आखिरी व्यक्ति तक पहुंचे।

जूनियर वकीलों से कहा- 6 महीने में महंगी कार खरीदने वाले अपने इरादे समझें

CJI गवई ने नए लॉ ग्रेजुएट्स को सलाह दी कि वे वकीलों से जुड़े पद और प्रतिष्ठा को अपने दिमाग पर हावी न होने दें। इस दौरान उन्होंने जूनियर वकीलों को सलाह दी कि वे अपना करियर बनाने से पहले प्रशिक्षुता हासिल करें। अगर कोई बिना किसी अनुभव के अदालतों में बहस करना चाहता है और छह महीने में मर्सिडीज या बीएमडब्ल्यू का मालिक बनना चाहता है, तो उसे अपने इरादे समझने की जरूरत है।

CJI बोले- मैंने जूनियर वकीलों को अपने सीनियर को सीट देते हुए देखा है। इसी तरह, एक ऐसा मामला भी आया जब एक जूनियर वकील अदालत में बेहोश हो गया जब उसे जज ने बर्खास्त कर दिया। जज और वकील दोनों बराबर के भागीदार हैं। कुर्सी लोगों की सेवा के लिए होती है और इससे जुड़ी शक्ति हावी नहीं होने देना चाहिए।

समारोह की तस्वीरें…

पिता की पुण्यतिथि समारोह में पहुंचे थे CJI

मुख्य न्यायाधीश अपने पिता आरएस गवई की 10वीं पुण्यतिथि पर आयोजित एक कार्यक्रम में शामिल होने आए थे। आरएस गवई केरल और बाद में बिहार के राज्यपाल भी रहे।

खबरें और भी हैं…



Source link

मुंबई में 12वीं मंजिल से गिरी 4 साल की बच्ची:  मां ने शू रैक पर बैठाया था, खिड़की पर बैठने की कोशिश में बैलेंस बिगड़ा

मुंबई में 12वीं मंजिल से गिरी 4 साल की बच्ची: मां ने शू रैक पर बैठाया था, खिड़की पर बैठने की कोशिश में बैलेंस बिगड़ा


मुंबई1 घंटे पहले

  • कॉपी लिंक
बच्ची के गिरने की पूरी घटना अपार्टमेंट में लगे CCTV में रिकॉर्ड हो गई। - Dainik Bhaskar

बच्ची के गिरने की पूरी घटना अपार्टमेंट में लगे CCTV में रिकॉर्ड हो गई।

मुंबई में हुए एक दर्दनाक हादसे में 4 साल की बच्ची की 12वीं मंजिल से गिरकर मौत हो गई। यह घटना तब हुई, जब बच्ची को उसकी मां ने जूतों की अलमारी के ऊपर बैठाया, लेकिन वह खिड़की पर बैठने लगी। मासूम का संतुलन बिगड़ा और वह गिर गई।

यह घटना मुंबई के नायगांव में बनी नवकार सिटी की है। बच्ची के साथ हुए हादसे का पूरा वीडियो वहां लगे CCTV में रिकॉर्ड हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच जारी है।

हादसे के वीडियो में दिखा- बच्ची खुद से चढ़कर खिड़की पर बैठने लगी

वीडियो में दिखाई दे रहा है कि हादसे से पहले महिला पहले बेटी को शू रैक पर बिठा देती है। फिर अपनी चप्पल पहनने के लिए झुकती है। इसी बीच, अन्विका खिड़की की चौखट पर बैठने की कोशिश करती है, लेकिन किनारे पर संतुलन बनाने से पहले ही गिर जाती है।

अन्विका की मां मदद के लिए चिल्लाती रही। पड़ोसी बाहर निकलकर बच्ची को उठाने दौड़े। अन्विका को वसई पश्चिम के सर डीएम पेटिट अस्पताल ले जाया गया, जहां उसे मृत घोषित कर दिया गया।

———————

ये खबर भी पढ़ें…

अहमदाबाद में 10वीं की छात्रा के सुसाइड का VIDEO: क्लास से चाबी का छल्ला घुमाते हुए निकली, चौथी मंजिल की लॉबी से छलांग लगाई

अहमदाबाद शहर के प्राइवेट स्कूल में 10वीं की एक छात्रा ​​​​​के सुसाइड का एक दिन बाद शुक्रवार को VIDEO सामने आया। छात्रा ने चौथी मंजिल से छलांग लगा दी थी। उसके पैर और सिर में गंभीर चोटें आईं। इसके बाद प्राइवेट हॉस्पिटल भर्ती कराया गया। छात्रा ने इलाज के दौरान गुरुवार देर रात दम तोड़ दिया। हालांकि, स्टूडेंट के सुसाइड की वजह का अब तक पता नहीं चल सका है। स्टूडेंट के स्कूल बैग या घर से भी कोई सुसाइड नोट नहीं मिला है। पढ़ें पूरी खबर…

खबरें और भी हैं…



Source link