मुंबई लोकल में 2024 में 2,282 लोगों की मौत:  ट्रैक पार करने और चलती ट्रेन से गिरना मुख्य वजह; 10 साल में 26500 मौतें

मुंबई लोकल में 2024 में 2,282 लोगों की मौत: ट्रैक पार करने और चलती ट्रेन से गिरना मुख्य वजह; 10 साल में 26500 मौतें


  • Hindi News
  • National
  • Mumbai Suburban Rail Death Toll Hits 2,282 In 2024; Trespassing, Falls Biggest Contributor

मुंबई4 दिन पहले

  • कॉपी लिंक

मुंबई की लोकल ट्रेन नेटवर्क पर साल 2024 में 2,282 लोगों की मौत हुई है। ये मौतें ट्रैक पार करने, खंभे से टकराने, चलती ट्रेन से गिरने और प्लेटफॉर्म गैप में फंसने जैसी घटनाओं की वजह से हुईं। यह जानकारी रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने बुधवार को लोकसभा में दी।

यह आंकड़े कांग्रेस सांसद शशिकांत सेंथिल के पूछे गए सवाल के जवाब में दिए गए। शशिकांत ने भीड़भाड़ और सुरक्षा के मुद्दे उठाए थे।

रेल मंत्री ने कहा;-

QuoteImage

कानून-व्यवस्था और लोगों की सुरक्षा राज्य सरकार की जिम्मेदारी होती है। ऐसे मामलों में जीआरपी (रेलवे पुलिस) और जिले की पुलिस काम करती हैं, जबकि रेलवे की सुरक्षा टीम यानी RPF उनकी मदद करती है।

QuoteImage

मुंबई में सबसे ज्यादा 1,408 लोगों की मौत

रेल मंत्री ने बताया कि 2024 में सबसे ज्यादा 1,408 लोगों की मौत मुंबई में हुई। ठाणे में 615, नवी मुंबई में 131 और रायगढ़ में 128 लोगों की जान गई। मुंब्रा स्टेशन के पास हुई एक हाल की दुर्घटना की जांच के लिए एक कमेटी बनाई गई है।

उन्होंने कहा कि यात्रियों की सुरक्षा के लिए एसी लोकल ट्रेनें शुरू की गई हैं, जिनके दरवाजे चलती ट्रेन में बंद रहते हैं और स्टेशन पर ही खुलते हैं, जिससे हादसे कम होते हैं। उन्होंने यह भी कहा कि लोकल ट्रेनों की संख्या बढ़ाना लगातार चलने वाली प्रक्रिया है, जो जरूरत और उपलब्ध संसाधनों पर निर्भर करती है।

ठाणे में 615, नवी मुंबई में 131 और रायगढ़ में 128 लोगों की जान गई। (फाइल फोटो)

ठाणे में 615, नवी मुंबई में 131 और रायगढ़ में 128 लोगों की जान गई। (फाइल फोटो)

मुंबई में 10 साल में 26500 से ज्यादा मौतें मुंबई में रेलवे ट्रैक पर पिछले 10 सालों में 26,500 से ज्यादा लोगों की जान गई। RTI से मिली जानकारी के मुताबिक, जनवरी 2015 से मई 2025 के बीच मुंबई स्थित रेलवे ट्रैक पर कुल 26,547 लोगों की मौत हुई है। ये मौतें सेंट्रल रेलवे और वेस्टर्न रेलवे के उपनगरीय नेटवर्क पर हुईं। रेलवे ट्रैक पार करने की वजह से सबसे ज्यादा लोगों की जान गई, जिनकी संख्या 14,175 रही।

लोकल ट्रेनों में ऑटोमैटिक डोर लगाएगा रेलवे रेलवे बोर्ड के सूचना एवं प्रचार विभाग के कार्यकारी निदेशक दिलीप कुमार ने कहा कि सरकार ने मुंबई सबअर्बन एरिया के लिए बनाई जा रही सभी लोकल ट्रेनों में ऑटोमैटिक दरवाजा बंद करने की सुविधा देने का फैसला किया है। कुमार ने कहा कि वर्तमान में चल रहे सभी कोच को फिर से डिजाइन किया जाएगा और मुंबई सबअर्बन एरिया की इन ट्रेनों में दरवाजा बंद करने की सुविधा प्रदान की जाएगी।

महाराष्ट्र में हाल ही में हुए ट्रेन हादसे…

1. ठाणे में लोकल से यात्री गिरे, 4 की मौत और 13 घायल

ट्रैक पर गिरे यात्री को वहां मौजूद लोगों की मदद से प्लेटफॉर्म पर लाया गया।

ट्रैक पर गिरे यात्री को वहां मौजूद लोगों की मदद से प्लेटफॉर्म पर लाया गया।

मुंबई के मुंब्रा रेलवे स्टेशन के नजदीक चलती लोकल ट्रेनों से 10 यात्री नीचे गिर गए। इनमें से 4 की मौत हो गई, जबकि 13 घायल हो गए। ये सभी ट्रेन के गेट पर खड़े थे।

2. जलगांव में पुष्पक एक्सप्रेस के यात्री हादसे का शिकार हुए

जनवरी में पुष्पक एक्सप्रेस में आग लगने से अफवाह से यात्री ट्रेन से कूद गए थे।

जनवरी में पुष्पक एक्सप्रेस में आग लगने से अफवाह से यात्री ट्रेन से कूद गए थे।

महाराष्ट्र के जलगांव में जनवरी में ट्रेन हादसा हुआ था। लखनऊ से मुंबई जा रही 12533 पुष्पक एक्सप्रेस में सवार यात्री महाराष्ट्र के जलगांव में हादसे का शिकार हो गए। हादसे में 12 लोगों की मौत हुई थी।

यहां पाचोरा स्टेशन के पास माहेजी और परधाड़े के बीच पुष्पक एक्सप्रेस में आग लगने की अफवाह फैली। इस दौरान किसी यात्री ने चेन पुलिंग कर दी। ट्रेन रुकी और घबराए यात्री कूद गए। इसी दौरान दूसरे ट्रैक पर आ रही कर्नाटक एक्सप्रेस ने कई यात्रियों को कुचल दिया।

सेंट्रल रेलवे के भुसावल डिवीजन के आधिकारिक सूत्रों ने बताया कि जहां घटना हुई, उस जगह पर शार्प टर्न था। इस वजह से दूसरे ट्रैक पर बैठे पैसेंजर्स को ट्रेन के आने का अंदाजा नहीं लगा। यही वजह रही कि कर्नाटक एक्सप्रेस से इतनी बड़ी संख्या में लोग कुचले गए।

3. मुंबई के बांद्रा टर्मिनस में भगदड़, 10 यात्री घायल

गोरखपुर एक्सप्रेस सुबह 5.56 बजे प्लेटफॉर्म 1 पर पहुंची, जिसमें चढ़ने के लिए भगदड़ मची।

गोरखपुर एक्सप्रेस सुबह 5.56 बजे प्लेटफॉर्म 1 पर पहुंची, जिसमें चढ़ने के लिए भगदड़ मची।

मुंबई के बांद्रा टर्मिनस पर पिछले साल अक्टूबर में भगदड़ मचने से 10 यात्री घायल हो गए थे। हादसा प्लेटफॉर्म नंबर-1 पर सुबह करीब 6 बजे हुआ। अधिकारियों ने बताया कि प्लेटफॉर्म पर गोरखपुर-बांद्रा एक्सप्रेस आई थी, उसमें चढ़ने के लिए यात्रियों के बीच भगदड़ मच गई।

खबरें और भी हैं…



Source link

पहले गुरुग्राम में मिलेगी टेस्ला कार की डिलीवरी:  भारत में Y मॉडल लॉन्च कर चुके; इलॉन मस्क की कंपनी ने 4 शहरों को प्रायोरिटी पर रखा – gurugram News

पहले गुरुग्राम में मिलेगी टेस्ला कार की डिलीवरी: भारत में Y मॉडल लॉन्च कर चुके; इलॉन मस्क की कंपनी ने 4 शहरों को प्रायोरिटी पर रखा – gurugram News


मुंबई में टेस्ला के शोरूम में खड़ी Y मॉडल गाड़ी। इनसेट में इलॉन मस्क की फाइल फोटो।

इलॉन मस्क की ईवी कंपनी टेस्ला की इलेक्ट्रिक SUV मॉडल Y की डिलीवरी हरियाणा के गुरुग्राम में भी की जाएगी। कार की चार्जिंग के लिए यहां डेडिकेटेड स्टेशन भी खोला जाएगा। हालांकि कंपनी की तरफ से इसके बारे में अभी नहीं बताया गया है।

.

टेस्ला इंडिया ने अपने X अकाउंट पर लिखा है कि गाड़ी की डिलीवरी के लिए मुंबई, पुणे, दिल्ली और गुरुग्राम को प्रायोरिटी पर रखा गया है। बाकी सभी राज्यों के लोग भी वेबसाइट पर जाकर कार ऑर्डर कर सकते हैं।

टेस्ला ने 15 जुलाई, 2025 को मुंबई के बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) में अपने पहले भारतीय शोरूम का उद्घाटन किया था। कंपनी का दावा है कि ये कार एक बार फुल चार्ज में 622 किलोमीटर तक चल सकती है। कार में सेफ्टी के लिए 8 एयरबैग के साथ लेवल-2 एडास जैसे फीचर्स दिए गए हैं।

इलेक्ट्रिक कार को भारत में दो वैरिएंट- रियर व्हील ड्राइव (RWD) और लॉन्ग रेंज रियर व्हील ड्राइव में पेश किया गया है। इसके RWD वैरिएंट की एक्स-शोरूम कीमत 60 लाख रुपए है, वहीं लॉन्ग रेंज वैरिएंट की कीमत 68 लाख रुपए है। जबकि, ग्लोबल मार्केट में ये कार ऑल व्हील ड्राइव ऑप्शन के साथ भी आती है।

कार की बुकिंग शुरू कर दी गई है। कंपनी की ऑफिशियल वेबसाइट से 22 हजार रुपए की टोकन मनी देकर इसे बुक कर सकते हैं। ईवी की डिलीवरी अक्टूबर से शुरू की जाएगी।

टेस्ला इंडिया की पोस्ट…

कार के एक्सटीरियर और इंटीरियर में क्या…

टेस्ला मॉडल Y के एक्सटीरियर में अपडेटेड व्हील्स, टायर्स और ब्रेक्स दिए गए हैं, साथ ही स्मूथ राइड के लिए सस्पेंशन को भी रिट्यून किया गया है। इसमें सिंगल, क्रॉस-कार लैंप के साथ दुनिया की पहली इनडायरेक्ट रिफ्लेक्टिव टेललाइट भी है।

इंटीरियर की बात करें तो, इसमें एम्बिएंट इंटीरियर लाइटिंग, रिफाइंड मटेरियल्स और वेंटिलेटेड फर्स्ट-रो सीट्स हैं। पीछे की सीटों को पावर फोल्डिंग का फीचर मिलता है। पीछे के यात्रियों के लिए 8 इंच की ब्लूटूथ-कंपैटिबल टचस्क्रीन भी दी गई है। चारों तरफ एकॉस्टिक ग्लास का इस्तेमाल किया गया है, जिससे केबिन शांत रहता है। मिनिमलिस्ट लुक को बरकरार रखते हुए मैक्सिमम ऑडियो परफॉर्मेंस के लिए इनविजिबल स्पीकर्स दिए गए हैं।

7 इन्फोग्राफिक्स से टेस्ला मॉडल Y के बारे में जानिए…

—————–

ये खबर भी पढ़ें :-

भारत में लॉन्च हुई टेस्ला मॉडल Y की पहली तस्वीरें:अमेरिका से ₹28 लाख महंगी, जानें बुकिंग से लेकर कीमत और सर्विसिंग की सभी डिटेल्स

दुनिया के सबसे अमीर कारोबारी इलॉन मस्क की कंपनी टेस्ला का पहला शोरूम 15 जुलाई को मुंबई के बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स में खुल गया था। अभी केवल मॉडल Y कार भारत में बेची जाएगी। इसकी कीमत 60 लाख रुपए से शुरू है। ये अमेरिका की तुलना में 28 लाख रुपए ज्यादा है। पढ़ें पूरी खबर…



Source link

गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू, शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार, प्रहारचं आज राज

गांधीगिरी संपली, आता भगतसिंगगिरी सुरू, शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार, प्रहारचं आज राज


Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासाठी बच्चू कडू (Bacchu Kadu) आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार संघटनेने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा” या मुख्य मागणीसाठी बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्रा काढली होती. या यात्रेदरम्यानच आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. आता सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात असून परतवाडा-अमरावती महामार्गावर मोठ्या संख्येने शेतकरी व प्रहार कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. राज्यभरात आज प्रहार संघटनेने शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. परतवाडा येथे टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला आहे. 

राज्यभरात चक्काजाम आंदोलन

दरम्यान, महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन होणार आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहेत, तर मच्छीमार, दिव्यांग, मेंढपाळ आदी घटकांच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र, सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार बच्चू कडूंनी केला आहे. “आमचं आंदोलन आता सरकारच्या नियंत्रणात राहणार नाही. सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही,” असा घणाघात करत बच्चू कडूंनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यात उग्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रहार संघटनेच्या आंदोलनाला जर विरोधकांची साथ मिळाली, तर हे आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र स्वरूप धारण करू शकते, अशी भावना आंदोलक व्यक्त करत आहेत. 

आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू

आंदोलनावेळी भाषणात बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. लुटलं तर कर्जमाफी द्यावीच लागेल. आता गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही. आत्महत्या केल्यापेक्षा लढा घेऊन बाहेर पडलं पाहिजे. जगात पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले पण इकडे वाढवले. भाव मिळाल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है. रमी खेळू खेळू युवक मरत आहे आणि तिकडे कृषिमंत्री विधानभवनात रमी खेळताय. पुढचं आंदोलन 29 तारखेला होणार आहे. वसंतराव नाईक यांच्या समाधी जवळ आंदोलन करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांची धरपकड

नागपूर जिल्ह्यातील गोंडखैरी येथे ही प्रहारच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काल रात्री उशिरा नागपूर जिल्ह्यातील प्रहारचे पदाधिकारी रजनीकांत आतकरी यांच्यासह प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी थेट बच्चू कडू यांना फोन लावून पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली.  यावेळी बच्चू कडू यांनीही कारवाई करायला आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत त्यांची कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले होते. 

आणखी वाचा 

Bacchu Kadu : बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हे दाखल; ट्रॅक्टर आडवे लावून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणं भोंवलं 

आणखी वाचा



Source link

राज्यात पावसाचे थैमान! अकोल्यातल्या नाल्यातील पुरात 17 वर्षीय मुलाचा वाहून गेल्याने मृत्यू

राज्यात पावसाचे थैमान! अकोल्यातल्या नाल्यातील पुरात 17 वर्षीय मुलाचा वाहून गेल्याने मृत्यू


Akola Rain News : अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात लेंडी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तेल्हारा तालुक्यातीलच पंचगव्हाण ते निंबोरा रस्त्यावरील ही घटना घडली आहे. रात्री उशिरा जंगली जनावरे हाकलण्यासाठी काका आणि पुतण्या मोटरसायकलने गेले होते. वाटतेच लेंढी नाल्याला पूर आलेला होता. या नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होतो. दरम्यान, पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी पाण्यात वाहून गेली. त्यासोबतच वैभव गवारगुरु हा देखील मुलगा नाल्याच्या पुरात वाहून गेलाय. परंतु त्याचे काका थोडक्यात बचावले आहेत. नाल्याच्या पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. (Maharashtra Weather Update)

दरम्यान, वैभवचा मृतदेह हाती लागला असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. या नाल्याच्या पुरामुळे पंचगव्हाण निंभोरा हा रस्ता अनेक ठिकाणी खचला होता. अशातच हि घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

अकोल्यातील पारस परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस, गावाला अक्षरश: नदीचं रूप

दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. रात्री 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सलग पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे पारस गावाला अक्षरश: नदीचं रूप आलं आहे. तर या पावसामुळे लोकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्य हि वाहून गेलं आहे. पारस आणि आजूबाजूच्या पाच- सहा गावात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. मात्र, अकोला शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्याप पावसाचा थेंबही नसल्याचे पुढे आले आहे.

मन नदीच्या पुलावरून पाणी; शेगाव-आकोट राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा शेगाव-अकोट राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. लोहारा येथील मन नदीवरील पुलावरून सकाळी नऊ वाजेपासून पाणी वाहत असल्याने शेगाव आकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. मागील आठ दिवसांपासून परिसरामध्ये पावसाने दडी मारली होती, दरम्यान काल रात्रीपासून या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. या मन नदीला पूर आल्याने अनेक पुलावरून पाणी जात आहे. शेगाव लोहारा दरम्यान असलेल्या या नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे.

हे ही वाचा

आणखी वाचा



Source link

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण! 19 वर्षानंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण! 19 वर्षानंतर 11 दोषींची निर्दोष मुक्तता, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल


Mumbai bomb blast case : 11 जुलै 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे. तब्बल 19 वर्षांनंतर या बहुचर्चित हल्ल्यातील 11 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यातील 3 कैदी नागपूर तुरुंगात होते. त्यापैकी एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी आणि मोहम्मद अली आलम शेख यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयानंतर त्यांना दोषमुक्त केलं आहे. तर नावेद हुसेन रशीद हुसेन खान याची जुन्या प्रकरणामुळे सुटका होणे बाकी आहे.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून 4 कैद्यांची सुटका 

शिक्षा भोगत असताना या कैद्यांनी कारागृहात कायद्याचे शिक्षण घेतले होते. आज दोन कैद्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला कारागृहात आले होते.  दरम्यान, 11 पैकी 4 आरोपी हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. तनवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी, महद मजीद महद शफी, सुहिल मोहम्मद शेख, जमीर अहमद लतीफुर रहेमान शेख हे कैदी अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अमरावती मध्यवर्ती करागृहातून देखील या सर्व आरोपींची सुटका करण्यात आली आहे. सर्व चारही आपले सामान घेऊन कारागृहा बाहेर आले आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला आले होते. अमरावती मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडून मात्र याबाबत गुप्तता पाळली होती. 

मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून बाहेर

तसेच मुंबई बॉम्बस्फोटातील निर्दोष मुक्तता झालेला मुज्जमिल अत्ताउर रेहमान शेख नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून  बाहेर आला आहे. निर्दोष मुक्तता झाल्याने त्याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सोडले आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दोन आरोपी शिक्षा भोगत होते, त्यापैकी मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी हा पॅरोल वर सध्या बाहेर आहे. 

नेमकं प्रकरण काय?

11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या उपनगरीय लोकल रेल्वेत सात वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 209 जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर 827 हून अधिक प्रवासी जखमी झाले. या स्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने एकूण 13 आरोपींना अटक केली, तर 15 जणांना फरार घोषित करण्यात आले, ज्यांपैकी बरेच जण पाकिस्तानमध्ये असल्याचा संशय होता. तपास यंत्रणेने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. नोव्हेंबर 2006 मध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर, 2015 मध्ये, ट्रायल कोर्टाने 12 आरोपींना दोषी ठरवले. यापैकी 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ज्यांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Mumbai 2006 Blast Case: 11 मिनिटांत 7 कुकर बॉम्बचा स्फोट, प्रेतांची रास रचली गेली, ‘त्या’ संध्याकाळी मुंबईत काय घडलं होतं?

आणखी वाचा



Source link

मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बॉटलमध्ये टाकून विक्री? अकोला जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई

मुदतबाह्य कीटकनाशके नव्या बॉटलमध्ये टाकून विक्री? अकोला जिल्हा कृषी विभागाची मोठी कारवाई


Akola News : अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशके बॉटल फोडून नव्या बॉटलमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अकोल्यातल्या एमआयडीसी भागात व्हि.जे क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कीटकनाशके उत्पादन स्थळावर ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या ठिकाणी उपस्थित कर्मचारी व मजूरवर्गाकडून मुदत बाह्य कीटकनाशके बॉटल फोडून त्यामधील कीटकनाशके नवीन बॉटलमध्ये टाकणे, त्याचे वजन करणे व त्यावर नवीन बॅच क्रमांक व उत्पादन दिनांक नवीन स्टीकर लावणे, अशाप्रकारचं कामकाज सुरू होतं. आधीच अडचणीच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याची अशा पद्धतीने होणारी फसवणूक हि गंभीर बाब असून यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होते आहे.

21 लाख 95 हजार रुपयांचा मुदतबाह्य कीटकनाशके साठा जप्त

पुढे आलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कीटकनाशके कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून मुदतबाह्य ज्याची किंमत 21 लाख 95 हजार रुपयांचा साठा कृषी विभागाने जप्त केलाय. या उत्पादनस्थळावरून 8 कीटकनाशकेचे नमुने घेण्यात आली असून प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. तर या तपासणीचा अहवालानुसार योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. मात्र ऐन शेतातील मशागतीची महत्वाच्या काळात असा प्रकार उघडकीस आल्याने शेतकरी वर्गासह प्रशानातं खळबळ उडाली आहे.

पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर चालवल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर, 14 ट्रॅक्टरसह 83 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाळूची होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाळू माफियानं ट्रॅक्टर चालवून गंभीर जखमी केलं. यानंतर आता भंडारा पोलीस वाळू माफियांच्या विरोधात चांगलीचं ॲक्शन मोडवर आली आहे. कारधा पोलिसांनी बेलगाव येथील नहारातून वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या तब्बल १४ ट्रॅक्टरला सापळा रचून ताब्यात घेतलं.  या कारवाईत १३ ब्रास रेती आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह असा एकूण ८२ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, कारधा पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई केली, यात महिला पोलिसांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

हेही वाचा

 

आणखी वाचा



Source link