जालंधर में मुंबई पुलिस की छापेमारी:  15 लाख कीमत क हीरे की अंगूठी चुराई, महाराष्ट्र से भागकर आया युवक काबू – Jalandhar News

जालंधर में मुंबई पुलिस की छापेमारी: 15 लाख कीमत क हीरे की अंगूठी चुराई, महाराष्ट्र से भागकर आया युवक काबू – Jalandhar News


गिरफ्तारी के बाद आरोपी को मुंबई पुलिस के मुलाजिम अपने साथ ले गए थे।

जालंधर के कस्बा गोराया में आज मुंबई पुलिस की टीम ने रेड कर एक युवक को गिरफ्तार किया और उसे अपने साथ मुंबई ले गई। ये छापेमारी गोराया के गांव अट्टा में की गई। मुंबई पुलिस के साथ जालंधर देहात पुलिस की एक पुलिस पार्टी भी साथ थी। आरोपी को पुलिस ने मुंबई म

.

चोरी का पता चला तो मुंबई में पुलिस को दी शिकायत

पीड़ित युवराज सिंह तूर ने कहा- बीते दिनों उनकी पत्नी काफी बीमार थीं, जिसके चलते उनका इलाज मुंबई के एक निजी अस्पताल में चल रहा था। जहां अट्टा गांव का सतिंदर सिंह उर्फ ​​सत्ती उनसे मिलने आया था। सत्ती उनका पुराना जानकार था।

जिसके बाद वे घर आ गए, जहां सतिंदर सिंह भी उनके साथ घर आया। सत्ती ने मौका पाकर रात के खाने के बाद पर्स में रखी हीरे की अंगूठी चुरा ली। इसका पता उन्हें सीसीटीवी देखने पर चला, जिसके बाद उन्होंने मुंबई पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। जहां पुलिस ने सतिंदर के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।

मामले की जानकारी देते हुए पीड़ित।

आरोपी पर पंजाब के विभिन्न थानों में दर्ज हैं कई एफआईआर

गोराया के गांव अट्टा के रहने वाले आरोपी सत्ती पर को गिरफ्तारी के बाद मुंबई पुलिस अपने साथ ले गई थी। सत्ती के खिलाफ पंजाब के विभिन्न थानों में पहले से ही मामले दर्ज हैं। गोराया थाने में भी कई लोग अपनी शिकायत लेकर आए हैं कि सतिंदर ने कई लोगों के साथ धोखाधड़ी की है। पीड़ित के मुताबिक, हीरे की अंगूठी की कीमत 15 लाख रुपए थी। जोकि आरोपी द्वारा चोरी की गई थी।



Source link

पंजाब में टीचर ने छात्राओं को पिलाई शराब:  गिद्दा परफार्मेंस पर भड़कीं, बोलीं-दवा पी लो गला सेट हो जाएगा, फोन पर धमकाया – Mansa News

पंजाब में टीचर ने छात्राओं को पिलाई शराब: गिद्दा परफार्मेंस पर भड़कीं, बोलीं-दवा पी लो गला सेट हो जाएगा, फोन पर धमकाया – Mansa News


शराब पिलाने के बारे में जानकारी देतीं छात्राएं।

पंजाब के मानसा के एक कॉलेज की 15 छात्राओं को गिद्दा इवेंट में बेहतर प्रदर्शन के लिए शराब पिला दी गई। महाराष्ट्र में इस इवेंट में ये छात्राएं कॉलेज की ओर से भेजी गई थी। शराब पिलाने का आरोप इवेंट में उनके साथ गई एक महिला टीचर पर ही लगा है। यह भी आरोप ह

.

उधर, छात्राओं ने अब इसकी शिकायत अब कॉलेज प्रिंसिपल से की है। पीड़ित छात्राओं के समर्थन में अखिल भारतीय छात्र संघ (AISA) भी आ गया है। संघ पदाधिकारी ने इस मामले में जांच कर दोषी टीचर पर कार्रवाई की मांग की है।

टीचर द्वारा शराब पिलाने के मामले की जानकारी देती छात्रा।

महाराष्ट्र के अहिल्या नगर में था कल्चरल इवेंट छात्राओं ने मीडिया को दी जानकारी में बताया कि 30 जनवरी को महाराष्ट्र के अहिल्या नगर में यह कल्चरल इवेंट रखा गया था। एक कॉलेज के बॉयज हास्टल में यह कार्यक्रम हुआ था। इसमें उनके कॉलेज की 15 छात्राओं को भेजा गया था। छात्राओं को वहां पंजाबी गिद्दा सहित कई इवेंट में पार्टिसिपेट करना था। कॉलेज की ओर से कुछ टीचर्स को भी उनके साथ भेजा गया था।

पहले ही दिन उनकी परफॉर्मेंस अच्छी नहीं रही छात्राओं ने आगे बताया कि हमारा पहला प्रोग्राम गिद्दे का था। उसमें हमारी परफार्मेंस सही नहीं रही। इसके बाद शाम को टीचर्स ने उन्हें खूब डांटा। कहा कि यह इवेंट बड़ा है, इसमें उन्हें बेस्ट परफॉर्मेंस देनी ही होगी। डांटते हुए आगे कि अभी भी कई इवेंट बचे है। यानि की मौका है, पूरा जोर लगा दो इस इवेंट को जीतने में। एक पेय पदार्थ दिया, बोले यह दवाई है छात्राओं के मुताबिक एक टीचर नाराज हो गईं। उन्होंने छात्राओं को एक पेय पदार्थ दिया और कहा कि यह दवाई है, इससे आवाज ठीक हो जाएगी और डांस परफॉर्मेंस देने में भी एनर्जी लाएगी। छात्राओं ने आरोप लगाया कि टीचर ने सभी छात्राओं को बारी-बारी से यह पेय पदार्थ पिला दिया। यह बहुत कड़वा था। हमें शक हुआ कि यह शराब है।

प्रिंसिपल को बताया तो पड़ी खूब डांट छात्राओं ने आगे बताया कि पेय पदार्थ से उन्हें थोड़ा चक्कर सा महसूस हुआ। इससे पता चला कि यह शराब है। उन्होंने तुरंत इसकी शिकायत फोन पर प्रिंसिपल की। इस पर प्रिंसिपल ने उन्हें खूब डांटा। कहा कि ये क्या कर दिया। इससे तुम इवेंट में डिस्क्वालिफाई हो जाएगी। टीचर ने दी कॉलेज से निकलवाने की धमकी छात्राओं ने आगे बताया कि प्रिंसिपल से शिकायत के कुछ देर बाद ही उन्हें टीचर ने फिर से खूब डांटा। धमकाने लगीं कि आपको कॉलेज के निकलवा दूंगी। आपके पेपर मेरे हाथ में हैं। छात्राओं ने बताया कि 9 फरवरी को वे महाराष्ट्र से लौट आई। इसके बाद भी टीचर ने उन्हें फोन पर धमकाया। कहा कि सामने शराब वाली बात से मुकर जाना नहीं तो तुम्हारा करियर बर्बाद कर दूंगी।

कॉलेज प्रबंधन ने साधी चुप्पी, छात्र संघ आगे आया छात्राओं ने मीडिया से बातचीत कर कहा कि टीचर की धमकी के कारण ही वे अब तक चुप रही। मगर, अब उन्होंने टीचर के खिलाफ कार्रवाई की मांग की। उधर, कॉलेज प्रबंधन ने इस मामले में चुप्पी साध ली है। प्रशासन के अधिकारी भी इस मामले में जानकारी न होने की बात कह रही है।

वहीं, अखिल भारतीय छात्र संघ (AISA) के नेता विजय कुमार ने इस घटना की कड़ी निंदा की है। कहा कि छात्राओं को शराब पिलाना पूरी तरह गलत है। ऐसी टीचर पर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने इस मामले को उच्च अधिकारियों के सामने उठाने की भी बात कही है।



Source link

KBC मध्ये करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ

KBC मध्ये करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ


Amravati News : एखादी व्यक्ती करोडपती झाली की त्याचं राहणीमान बरंच काही बदलून जाते. मात्र अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव (Anjangaon) सुर्जी येथील बबिता ताडे (Babita Tade) याला अपवाद ठरल्या आहेत. करोडपती होण्याआधी त्या शाळेत खिचडी बनवायच्या, पण करोडपती झाल्यावरही त्या आजही खिचडी बनवायचं काम त्या करताय. सोबतच बबिता ताडे या त्याच शाळेत ट्रेनी टिचर म्हणून नोकरी करताय आणि ती नोकरी कायमस्वरूपी करण्यासाठी बीएडचं शिक्षण पण घेताय. अशा या बबिता ताडे यांच्या शिक्षणाची जिद्द आणि जमिनीशी जुळलेली त्यांची नाळ बघता सऱ्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे.

करोडपती झाल्या तरी जमिनीशी जुळून राहिली नाळ

अंजनगाव सुर्जी येथील बबिता ताडे या पंचफुलाबाई हरणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात खिचडी बनवण्याचं काम करत होत्या. यासाठी त्यांना महिन्याला 1500 रुपये महिना मिळत होता. कोण बनेंगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) त्या 2019 मध्ये एक करोड रुपयाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन त्या करोडपती झाल्या. यावेळी अभेनेता अभिताभ बच्चन यांनी बबिता ताडेचं तोंड भरून कौतुक ही केलं. खिचडी बनविणाऱ्या बबिता ताडे आज त्याच शाळेत टिचर म्हणून नोकरी तर करतातच, सोबतच खिचडी बनवण्याचं काम त्यांनी अजूनही सोडलं नाही.

करोडपती झाल्यानंतर संस्थेने शाळेतील मुलांना बबिता ताडे यांचं नॉलेज मुलांना मिळावं म्हणून त्यांना ट्रेनी टिचर म्हणून ज्युनिअर कॉलेजमध्ये नोकरी दिली आणि आता तीच नोकरी कायमस्वरूपी व्हावी यासाठी 45 वर्षीय बबिता ताडे बीएडचं शिक्षण पण घेताय. सध्या बबिता ताडे या घराचं कामकाज करून शाळेत खिचडी बनवायचं काम करतात. त्यांनतर ट्रेनी टिचर म्हणून विद्यार्थ्यांना शिकवितात आणि त्यानंतर कायमस्वरूपी टिचर बनण्यासाठी बीएडचं शिक्षण घेण्यासाठी त्या कॉलेजला जातात. 

खिचडी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान सन्मानजनक मानधन तरी मिळावं

बबिता ताडे करोडपती झाल्यावर ही त्यांचं स्वभाव आजही जसाच तसं आहे. सगळ्यांशी नम्रपणे बोलणे, विद्यार्थ्यांना आवडीने खिचडी खाऊ घालणे इत्यादी. पण यावेळी त्यांनी सरकारकडे महत्वाची मागणी केलीये की, सरकारने राज्यभरातील शाळेत खिचडी बनवणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना केवळ 2500 रुपये मानधन मिळते जे अतिशय कमी आहे. यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांइतका पगार किंवा सन्मानजनक मानधन तरी मिळावं, अशी मागणी त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून केलीये.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

फरीदाबाद पुलिस ने मुंबई से साइबर ठग को पकड़ा:  युवक से हड़पे थे 21 लाख, शेयर मार्केट में फायदे की बात कही – Faridabad News

फरीदाबाद पुलिस ने मुंबई से साइबर ठग को पकड़ा: युवक से हड़पे थे 21 लाख, शेयर मार्केट में फायदे की बात कही – Faridabad News


थाना साइबर अपराध सेन्ट्रल पुलिस की गिरफ्त में मुंबई से गिरफ्तार आरोपी

हरियाणा के फरीदाबाद में शेयर मार्किट में निवेश के नाम पर 21 लाख रुपए की ठगी में शामिल आरोपी बीनू कृष्णन को मुंबई से गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी को पूछताछ के बाद कोर्ट में पेश कर जेल भेज दिया है। पुलिस इस मामले में अन्य आरोपियों की तलाश कर रही है

.

थाना साइबर अपराध सेन्ट्रल पुलिस ने जानकारी देते हुए बताया कि सेक्टर-82 BPTP में रहने वाले व्यक्ति ने शिकायत दी है, कि उसके पास 1 नवंबर 2024 को एक अनजान नंबर से व्हाट्सएप पर कॉल आया। कॉलर ने अपने आपको शेयर मार्किट में निवेश करने वाली कंपनी का कर्मचारी बताया और उसको शेयर में निवेश कराकर मोटे मुनाफे का लालच देकर अपने जाल में फंसा लिया। ठगो ने पीड़ित को एक ग्रुप में जोड़कर शेयर मार्किट में निवेश कराना शुरू कर दिया।

फाइल फोटो।

21 लाख का किया निवेश पीड़ित ने ठगों के जाल में फंसकर कुल 21 लाख 2 हजार रुपए को निवेश करने के लिए ठगों के कहे अनुसार अलग-अलग बैंक खातों में भेज दिया। जब पीड़ित ने निवेश की गई राशि को निकालना चाहा तो ठगों ने चार्ज के रूप में 7.5 लाख रुपए की डिमांड की, जिसके बाद पीडित को पता चला वह ठगी का शिकार हो चुका है।

आरोपी मुंबई से गिरफ्तार थाना साइबर अपराध सेन्ट्रल पुलिस ने इस मामले में जांच करते हुए मुंबई से बीनू कृष्णन नामक शख्स को गिरफ्तार कर लिया है। आरोपी मुदावंमुगल जिला त्रिवेन्द्रम केरल का रहने वाला है। जांच में सामने आया है कि आरोपी ने अपने बैंक खाते को किसी दूसरे शख्स को बेच दिया था और इसी खाते में ठगी की राशि आई थी।

पुलिस ने आरोपी को पूछताछ के बाद कोर्ट में पेश कर जेल भेज दिया है। पुलिस इस मामले के दूसरे आरोपियों की तलाश कर रही है।



Source link

दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ

दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ


अकोला : राज्यभर महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत असताना आता अकोल्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या एका माजी बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झालं आहे. अकोल्यातल्या कृषी नगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूल परिसरातून या 12 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची माहिती आहे. या अपहरणाप्रकरणी अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पोलिस ठाण्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे वंचित पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पोलिस ठाण्यात पोचले आहे. पोलिसांनी तातडीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. अपहरणाच्या या प्रकारामुळं अकोला शहरात आणि कृषी नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुलीच्या शोधार्थ सिव्हिल लाईन पोलिसांचे दोन पथक गठीत करण्यात आले असून मुलीच्या शोधात पथक रवाना झाले आहेत. अद्यापपर्यंत पाच ते सहा संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

अमोल मिटकरींच्या पोलिसांना सूचना

अकोल्यातल्या कृषी नगर भागात असलेल्या गजबजलेल्या वस्तीतून मंगळवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास या 13 वर्षीय मुलीच अपहरण झाले आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षक बच्चनसिंग तसेच ठाणेदार जयवंत सातव यांच्याशी फोनवर चर्चा करून तातडीने मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. 

संशयितांची नावे पोलिसांकडे

दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी काही संशयितांची त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. काही दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केल्या जात आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तिथली पाहाणी पोलिसांनी केली असल्याची माहिती पोलिस अधिकारी जयवंत सातव यांनी दिली.

दरम्यान, अकोला शहर आणि परिसरात अल्पवयीन मुलींची छेडछाड तसंच अपहरणाचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे पालक आणि मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. मुलींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांचा अकोला पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि वंचित आघाडीकडून होत आहे.

ही बातमी वाचा: 

                                        

अधिक पाहा..



Source link

औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या; नवनीत राणांची टीका

औरंगजेबाबद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्याची कबर लावून घ्या; नवनीत राणांची टीका


मुंबई: औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता. त्याच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत होती, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यभरात वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान याच प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली आहे. ज्यांनी आमच्या संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार केला, अशा औरंगजेबची कबर त्या छत्रपती संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे. तसेच ज्यांना प्रेम आहे त्यांनी आपल्या घरात त्या औरंगजेबची कबर लावून घ्यावी. अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिलीय.  
 
अबू आझमी यांनी सांगितले की औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, तर त्यांना मी लक्षात आणून देते की त्यांनी एकदा छावा चित्रपट पाहावा. किंबहुना सरकारला मी आवाहन करते की, औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर नाव दिलं आहे. जे औरंगजेबला या राज्यात राहून आपला बाप म्हणून राहतात. अश्या लोकांना उत्तर देण्याच काम राज्य सरकारने केलं पाहिजे. असेही नवनीत राणा म्हणाल्या. हिंदुत्व विचारधारेचे सरकार आमचे आहे, असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना क्षमा नाही असेही त्या म्हणाल्या.

अबू आझमींवर मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाविषयीच्या वक्तव्यावरुन मुंबईच्या मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी या विषयी तक्रार दाखल करत मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अबू आझमी विरोधात आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पत्र दिलं असून त्याच्या विरोधात तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमची आहे. हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळालेला असून हे विधिमंडळ परिसरात घडले असल्याकारणाने या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती समजून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा आश्वासन पोलिसांकडून देण्यात आल आहे. हे वक्तव्य समोर येताच एकनाथ शिंदे यांनी देखील हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून अबू आझमी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी देखील आमची मागणी आहे.

खरी शिवसेना जी आक्रमकता दाखवते ती इतर कोणीही दाखवणार नाही- किरण पावसकर

जे बाळासाहेबांचे विचार आहेत त्या विचाराला अनुसरून ज्या पद्धतीने ज्या औरंग्याचे गुणगान अबू आजमी यांनी गायलेले आहेत, त्यांना फक्त पुस्तक भेट देऊन चालणार आहे का? इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी औरंगजेबाचा गुणगान या ठिकाणी गायले जात आहे, आणि हे गुणगान गात असताना खरी शिवसेना म्हणून आम्ही ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवलेली आहे ती आक्रमकता इतर कोणीही दाखवणार नाही. हे फक्त बोलून घरीच बसणार असल्याचा टोला हा किरण पावसकर यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Eknath Shinde VIDEO : अबू आझमीला औरंगजेबकडे… एकनाथ शिंदेंचा मोठा पॉज, म्हणाले, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp