कंगाल PAK में गेहूं पर संग्राम! किसान सड़कों पर आने को तैयार, पूछा- क्या कर रही है सरकार?

कंगाल PAK में गेहूं पर संग्राम! किसान सड़कों पर आने को तैयार, पूछा- क्या कर रही है सरकार?


Pakistan Wheat Crisis: पाकिस्तान में गेहूं संकट को लेकर मचे सियासी संग्राम के बीच किसान सड़कों पर प्रदर्शन के लिए तैयार हैं. किसान इत्तेहाद पाकिस्तान (Kissan Ittehad Pakistan) की ओर से रविवार (पांच मई, 2024) को घोषणा की गई कि 10 मई, 2024 से मुल्तान में देश के हजारों किसान राष्ट्रव्यापी आंदोलन में हिस्सा लेंगे.

पाकिस्तानी अखबार ‘डॉन’ (Dawn) में किसान इत्तेहाद पाकिस्तान के अध्यक्ष खालिद खोकर के छपे बयान में बताया गया, “हमने कई किसान समूहों और संगठनों से बात की है और हम सबने मिलकर तय किया है कि हम प्रदर्शन करेंगे. हम यह खुद के लिए नहीं बल्कि देश को बचाने के लिए कर रहे हैं.” 

“गेहूं के आयात से पाकिस्तान को हुआ मोटा नुकसान”

प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान खालिद खोकर ने यह भी कहा- मैं यह भी नहीं बता सकता हूं कि किसान इस वक्त किस तरह जूझ रहे हैं. मैंने पीएम, चीफ ऑफ आर्मी स्टाफ और स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल (एसआईएफसी) के डीजी के पास एप्लीकेशन जमा करा दी और उन्हें इसके जरिए जानकारी दी है कि गेहूं के आयात की वजह से कितना नुकसान हुआ है.

…तो कहां से लगाएंगे फसल?- बोले किसान इत्तेहाद चीफ

खालिद खोकर का दावा है कि गेहूं आयात के जरिए ‘माफिया’ ने 100 बिलियन डॉलर बना लिए, जबकि किसानों को लगभग 400 बिलियन डॉलर का नुकसान हुआ. ऐसा इसलिए क्योंकि उन्हें गेहूं को सस्ते दामों पर बेचना पड़ा था. अगर किसानों के पास पैसे नहीं होंगे तब वे अन्य फसलों में कैसे पैसे लगाएंगे? 

खालिद खोकर का दावा: ब्लैक मार्केट से लेनी पड़ती है यूरिया

आर्थिक संकट से जूझ रहे पाकिस्तान की असल स्थिति का जिक्र करते हुए किसान इत्तेहाद पाकिस्तान के अध्यक्ष ने यह भी कहा- हमें हर चीज अब ब्लैक मार्केट से खरीदनी पड़ रही है. यूरिया भी ब्लैक में मिलती है. वह भी तब, जब उसकी डिमांड कम है. कहां है वह सरकार, जिसने कहा था कि वह किसानों को बचाएगी. जो लोग भी सत्ता में है, वे सही फैसले नहीं कर रहे हैं.

किसान इत्तेहाद पाकिस्तान के मुखिया ने बताया कि प्रदर्शन से लोगों को असुविधा होती है, इसलिए वे लोग इसे नहीं करना चाहते हैं. हालांकि, सरकार किसानों के बारे में नहीं सोच रही है. ऐसे में उन्हें यह कदम उठाना पड़ रहा है. 10 मई, 2024 से मुल्तान में आंदोलन शुरू किया जाएगा, जबकि आगे इसे देश के और हिस्सों में फैलाया जाएगा. 

यह भी पढ़ेंः फेक है पाकिस्तान का चंद्रमा मिशन, खुल गई पोल, हुई फजीहत



Source link

Sharad Pawar : शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Sharad Pawar : शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द


पुढील
बातमी

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’





Source link

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल


Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शनिवारी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमधून राज ठाकरेंनी त्यांचे चुलत बंधू आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी दोनच दिवसापूर्वी कणकवलीमधील सभेमध्ये महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असल्याचा उल्लेख करत केलेल्या टीकेवरुन राज यांनी निशाणा साधाला. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये कसे जात आहेत? याचा जाब विचारला. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेच मागील 10 वर्षांपैकी साडेसात वर्ष सत्तेत होते, असा संदर्भही दिला.

राज ठाकरेंनी उद्धव यांनाच उद्योगधंद्यावरुन विचारला जाब

विनाशकारी प्रकल्प माहाराष्ट्राच्या माथी मारुन येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचे खासदार विनायक राऊत यांच्या कणकवलीतील प्रचारसभेमध्ये शुक्रवारी दिला होता. याच मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी उद्धव यांना लक्ष्य केलं. “काल इकडे येऊन सांगितलं की कोकणामधले उद्योग धंदे हे गुजरातला जात आहेत. वा रे वा! 2014 ते 2019 त्यांच्याबरोबर सत्तेत बसला होतात. 2019 ते 2023 तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता. म्हणजे महाराष्ट्रातील गेल्या 10 वर्षातील साडेसात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेमध्ये होते. का गेले उद्योगधंदे बाहेर? का नाही विरोध केला तुम्ही? उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार. आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो हे तरी माहिती आहे का? तर माहित नाही अशी स्थिती आहे,” असा टोला राज यांनी लगावला.

मुंबईत न्युक्लिएर रिअ‍ॅक्टर आहे ठाऊक नाही का?

पुढे बोलातना राज ठाकरेंनी जैतापूर प्रकल्पाचं उदाहरण दिलं. “जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प… कोकणाचा नाश होईल. तिथे जर स्फोट झाला तर काय होईल? हेच आलं ना तुमच्यासमोर? मी बरोबर बोलतोय ना? मी एक यादी वाचून दाखवतो. मी जगातलं नाही भारतातलं बोलतोय. आता भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्प कुठे कुठे आहेत? गुजरात स्थापना 1993, तामिळनाडू स्थापना 1984, उत्तर प्रदेश स्थापना 1991, कर्नाटक 2000, राजस्थान 1980, महाराष्ट्र 1969, तामिळनाडू 2013 एवढे अणुऊर्जा प्रकल्प आता भारतामध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं याचं स्फोटो झाला तर किती कोकणात किती माणसं मरतील ही चिंता असणाऱ्यांना हे माहिती नाही का भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र मुंबईत आहे. न्युक्लिएर रिअ‍ॅक्टरचा स्फोट होतो. न्युक्लिएर रिअ‍ॅक्टर मुंबईत आहे. भाबा अणुऊर्जा केंद्र दूर लोटा असं कधी मी ऐकलं नाही. पण कोकणात प्रकल्प आला की विरोध करायचा,” असं राज ठाकरे म्हणाले. 

कोकणातील लोकांना दिला इशारा

राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पाचा संदर्भ देत कोकणातील लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला. “नाणारमध्येही विरोध करत बागायती शेती जाणार वगैरे टीका झाली. पण हे सगळं नंतर सध्या नाणारमध्ये जेवढी जमीन संपादित केलेली आहे तिथे जमीन आली कुठून? इथे फिरणाऱ्या दलालांनी कमी पैशात जमीन लोकांकडून वित घेतली. मग यांनी नाणारला विरोध केला. मग काय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रकल्प बारसूला हलवा. बारसूला म्हणे 5 हजार एकर जमीन सापडली कशी? म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. मी बोलतोय ते वर वर घेऊ नका. हे सगळे जमीनीचे व्यवहार आहेत. यांच्याच लोकांनी घेऊन ठेवलेल्या जमीनी घेऊन ठेवल्या आहेत तिथे जास्त मोलाने सरकार जास्त पैसे देतं. म्हणजे तुमच्याकडून 10 रुपयाला घ्यायची गोष्ट आणि सरकारकडून 200 रुपये घ्यायचे हे सगळे धंदे कोकणात सुरु आहेत. त्यासाठी पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा. जमीनीच्या किंमती वाढवायची मग या सगळ्या गोष्टी करायच्या. हा इथला खासदार आहे ना त्यांचे हेच धंदे सुरु आहेत यांना बळी पडायचं आहे का तुम्हाला?” असा सवाल राज ठाकरेंनी केला. 





Source link

Maharastra Politics : '…तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : '…तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?


Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) आमनेसामने आहेत. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत कमालीचा जोर लावल्याचं पहायला मिळतंय. एकीकडे शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांनी कॉलर उडवलीये. तर दुसरीकडं अजितदादांनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. त्यावेळी त्यांनी जोरदार भाषण केलं अन् कमळाचं काम करा, अशा सुचना उदयनराजेंना दिल्या आहेत. त्याचबरोबर उदयनराजेंना खासदार करायचंय, त्यामुळं जोमानं काम करा, असं आवाहन देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मोठी घोषणा केली अन् राज्यसभेवर कोण जाणार? याचं नावच जाहीर केलं.

काय म्हणाले अजित पवार?

सातारा आणि जावळीमधून शिवेंद्रराजे यांनी एक लाखांचं लीड दिलं पाहिजे. पाटणमध्ये देखील चांगलं लीड मिळालं पाहिजे. काहीही करून ही निवडणूक आपल्याला जिंकायचीच आहे. पायाला भिंगरी बांधा आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडू देवू नका, असं अजित पवार यांनी म्हटलंय. उदयनराजे भोसलेंना वाई, महाबळेश्वर आणि खंडाळ्यातून लाख मतांचं लीड द्या. ज्यांचं आपल्याशी जमत नाही तेही कमळाचं काम करतात, असं म्हणत अजित पवारांनी सुचक वक्तव्य केलं. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एक आश्वासन देखील दिलंय. तुम्ही काळजी करून नका, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून आणा. तुम्ही माझं काम करून दाखवा. मी जूनमध्ये नितीन काकाला खासदार करतो, असं केलं नाही तर पवारांची अवलाद सांगणार नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

अनेक निवडणुकांमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणारे नितीन पाटील यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून तिकीटासाठी आग्रही होते. मात्र, साताऱ्याची जागा भाजपकडे गेल्याने नाईलाजाने नितीन पाटील यांना माघार घ्यावी लागली. उदयनराजेंच्या राज्यसभेच्या जागेवर आता नितीन पाटील यांचा फिक्स नंबर लागणार, अशी चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आता साताऱ्याच्या जागेच्या मोबदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभा मिळणार हे अजित पवारांच्या वक्तव्याने जवळजवळ निश्चित झालंय.

दरम्यान, शशिकांत शिंदेंच्या प्रचारासाठी पवारांची पाटणमध्ये जाहीर सभा झाली. या वेळी शरद पवारांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. शरद पवारांचे भाषण संपल्यानंतर लोकांमधून एकच जल्लोष केला. त्यातील काहींनी पवारांकडे कॉलर उडवण्याचा आग्रह धरला. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पवारांनीही उत्स्फूर्तपणे कॉलर उडवल्याचं पहायला मिळालं. 





Source link

Rohith Vemula Death: Telangana Police To Reopen Case After Family Casts Doubt Over Closure Report

Rohith Vemula Death: Telangana Police To Reopen Case After Family Casts Doubt Over Closure Report


NEW DELHI: Telangana Police has said that it will re-investigate the Rohith Vemula death case after his family members raised doubts over the closure report filed in the case which contended that he was not a Dalit and the fear of his “real caste” identity being exposed forced him to commit suicide.  The closure report filed by the Telangana Police a month ago gave a clean chit to all the accused in the case.

“As some doubts have been expressed by the mother and others of the deceased Rohith Vemula on the investigation conducted, it has been decided to conduct further investigation into the case. A petition will be filed in the Court concerned requesting the Hon’ble Magistrate to permit further investigation into the case. The Investigation Officer in the case was Asst. Commissioner of Police, Madhapur and the final closure report in the case was prepared last year i.e. before November 2023 itself based on the investigation conducted. The final closure report was officially filed in the jurisdictional court on 21.03.2024 by the Investigation Officer,” the Telangana Director General of Police was quoted as saying by ANI.

 

 

Vemula, a PhD scholar at the Hyderabad Central University, was found hanging from a ceiling fan in a hostel room on January 17, 2016. He was allegedly upset over disciplinary actions taken against him by the university.

BJP Demands Apology From Rahul Gandhi

Invoking the closure report filed by the Telangana Police in the Rohith Vemula death case, absolving Union Minister Smriti Irani and three others, senior BJP leader Amit Malviya has accused Congress leader Rahul Gandhi of politicising the incident for political gains. Malviya questioned if the Wayanad MP would apologise to Dalits after the closure report in the death of the research scholar at the University of Hyderabad. Taking to his official X handle, the BJP’s IT Cell head shared a clip of Rahul purportedly speaking on the Rohit Vemula death case in the Lok Sabha. In the clip, Rahul is heard questioning Prime Minister Narendra Modi’s ‘silence’ on the matter.

“Rahul Gandhi used the floor of the House to politicise Rohith Vemula’s death for his ugly politics. Now that Telangana Police, under a Congress government, has filed a closure report, stating that Vemula did not belong to the SC community and died by suicide, will Rahul Gandhi apologise to the Dalits? The Congress and so-called ‘secular’ parties have often used Dalits for their politics but have always failed to provide them justice. This is yet another instance,” Malviya posted on X.

 

 

Weighing in on the closure report, BJP spokesperson Ajay Alok alleged that Congress created a false narrative around the death of Vemula. Speaking to ANI on Saturday, the BJP leader said, “The issue is not whether he (Rohith Vemula) was Dalit or not. Questions should be raised of those who did not allow Parliament to function, claiming that the BJP government is anti-Dalit. They politicised the issue and built a false narrative around it.”





Source link

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल 'पवार लेडीज'

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल 'पवार लेडीज'


Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही निवडणुकीत राजकीय व्यासपीठावर त्या आलेल्या नव्हत्या. मात्र लेकीसाठी, सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार यांनी चक्क प्रचार केला. निमित्त होतं ते बारामतीत आयोजित महिला मेळाव्याचं. केवळ प्रतिभा पवारच नाही तर पवार फॅमिलीतील जवळपास सगळ्याच पॉवरफुल लेडीज या मेळाव्याला हजर होत्या…

बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार मैदानात उतरल्यायत. आज बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, सई पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांसह पवार कुटुंबातील अन्य मान्यवर उपस्थित होते. सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे अशा पवार घराण्यातल्या सगळ्या लेकी-सुना मेळाव्याला हजर होत्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होतेय. त्यामुळे पवारांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जातेय.

शरद पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रिया सुळेंमध्येच आहे असं विधान शर्मिला पवार यांनी केलंय.. शर्मिला पवार या सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या जाऊबाई आहेत.. त्या अजित पवारांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार यात फरक आहे असं विधान शरद पवारांनी केलं होतं.. आता शर्मिला पवारांनी त्या विधानाचं समर्थन केलं.. तसंच नणंदेची जागा घेणार नाही असंही शर्मिला पवार म्हणाल्यात. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या जाऊबाईंनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा आहे.

शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं. सुनेत्रा पवारांना बाहेरची सून म्हटल्यानं अजितदादांनी जोरदार टीका केली होती. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या रक्तात पवारांचा डीएनए असल्याचं शर्मिला पवारांनी मेळाव्यात सांगितलं. तर सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन सुनंदा पवारांनी केलं

प्रत्येक निवडणुकीत मिशन हायस्कूलच्या मैदानात सुप्रिया सुळेंची सांगता सभा व्हायची.. यावेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेसाठी मैदानाची जागा बुक केलीय. त्यामुळं याच मैदानात मोठा महिला मेळावा घेऊन आणि पवार कुटुंबातील सगळ्या महिलांना एकाच व्यासपीठावर आणून सुप्रिया सुळेंनी शक्तिप्रदर्शन केलं…

बारामतीतील पवार विरुद्ध पवार ही लढाई आता टोकाला पोहोचलीय.. नणंद विरुद्ध भावजय या राजकीय लढाईत आता अख्खी पवार फॅमिलीच ओढली गेलीय… पवार कुटुंबातील महिला वर्ग सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्याचं चित्र महिला मेळाव्याच्या निमित्तानं दिसलं.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp