निसर्गाच्या कुशीत असलेलं टुमदार घर एरव्ही हवंहवंस वाटतं पण जेव्हा आभाळातून पावसाचा मारा होऊ लागतो तेव्हा तोच निसर्ग भीतीदायक वाटतो. डोंगरावर दोनशे वर्षांपासून वसलेलं बीडमधलं हे कपिलधार वाडी गाव याच दहशतीत आहे.
Published: Jul 07, 2026, 12:03 AM IST|Updated: Jul 07, 2026, 12:03 AM IST