<p>अमरावतीच्या बहिरम यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं..या शंकरपटात राज्यभरातून बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या.&nbsp; यावेळी आमदार बच्चू कडूंनीही सहभाग घेतला होता.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी</p>
<p>&nbsp;</p>



Source link