कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही; चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार

कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही; चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार

Nagpur Goa Shaktipeeth Expressway : कोल्हापूरमार्गे कोकणात जायचे असेल तर आंबोली घाटाशिवाय पर्याया नाही. मात्र, भविष्यात कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर ते सिंधूदुर्ग हा चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण...

'मंत्रिपद मिळालं नाही म्हणून…'; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज ठाकरेंच्या मनसेचा टोला

'मंत्रिपद मिळालं नाही म्हणून…'; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज ठाकरेंच्या मनसेचा टोला

Raj Thackeray MNS On Maharashtra Cabinet Expansion: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला आहे. Source...

बीडच्या सरपंच हत्येचे विधीमंडळात पडसाद, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कारवाईला वेग येणार?

बीडच्या सरपंच हत्येचे विधीमंडळात पडसाद, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कारवाईला वेग येणार?

Beed Sarpanch Murder: बीडच्या सरपंच हत्येचे आज विधीमंडळात पडसाद उमटले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात विरोधकांनी प्रश्नांची राळ उठवली.त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, कडक कारवाईचं आश्वासन दिलं. या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं....

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्ग

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा मार्ग सहा महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, असे आहेत पर्यायी मार्ग

Mumbai News Today: मध्य रेल्वेकडून सायन ओव्हर ब्रिज हा पाडून नवीन ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. या ब्रिजला जोडणाऱ्या रस्त्याची उंची ब्रिजच्या प्रमाणात करण्यात येणार आहे. त्यासाछी लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग म्हणजेच एलबीएवरील वाहतूक सहा महिने बंद ठेवण्यात येणार...

महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी पडणार? गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा

महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी पडणार? गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा

Maharashtra Weather News: राज्यात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. हवामान विभागाने हवामानाचा काय आंदाज वर्तवला आहे, जाणून घेऊयाच. Source...

एका मुस्लिम राजाने बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव दत्त मंदिर; दत्तसंप्रदायची राजधानी असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

एका मुस्लिम राजाने बांधलेले महाराष्ट्रातील एकमेव दत्त मंदिर; दत्तसंप्रदायची राजधानी असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Narsobachi Wadi Kolhapur History : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दत्त मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगळा इतिहास आहे. असेच एक अनोखे मंदिर कोल्हापुरात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका मुस्लिम राजाने आपल्या मुलासाठी बांधले होते. ज्या ठिकाणी हे मंदिर आहे...

YouTube
Instagram
WhatsApp