महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Foreign Direct Investment In Maharashtra : देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे. पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या आठ राज्यांच्या गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही राज्यात अधिक गुंतवणूक असल्याचं...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे. पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या आठ राज्यांच्या गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही राज्यात अधिक...

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन

Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे...

बदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदा

बदलापूर ते पनवेल अंतर 10 मिनिटांत गाठता येणार; महाराष्ट्रात तयार होतोय सर्वात लांब बोगदा

Badlapur To Panvel Tunnel: जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा असणार आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा असून बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत काम पूर्ण केले आहे.  Source...

देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात

देवाक् काळजी! जादा गाड्या, आरक्षित तिकिटांचं काय? एसटी कामगारांच्या आंदोलनामुळं प्रवासी बुचकळ्यात

MSRTC ST Bus Epmloyees Strike : गाव गाठायचाय पण, हे कसं शक्यंय? एसटी कर्मचाऱ्यांच्या आमदोलनामुळं प्रवाशांपुढे अडचणींचा डोंगर. आता पुढे काय? पाहा सर्वात मोठी अपडेट   Source...

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचा

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचा

गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.    Source...

YouTube
Instagram
WhatsApp