मनोज जरांगे यांची नवी रणनीती! 100 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?

मनोज जरांगे यांची नवी रणनीती! 100 मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार?

सगेसोयरेसंदर्भात अंमलबजावणी करताना आमच्या व्याख्येप्रमाणे करा. वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका. नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रूसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिला आहे. Source...

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  Source...

फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी…'

फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी…'

Pankaja Munde on Rajya Sabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याचं समजत आहे. दरम्यान यावर आता पंकजा मुंडे व्यक्त झाल्या आहेत.    ...

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

रवींद्र वायकर यांच्या खासदारकीच्या वादात मोठा ट्विस्ट! उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाविरोधात हायकोर्टात याचिका

Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 4 जून रोजी मतमोजणी पारदर्शकपणे झाली नसल्याचा आरोप करत, रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाविरोधात भरत शाह यांनी उच्च न्यायालयात याचिका...

अटल सेतू पुलावर मोठ्या भेगा; सहा महिन्यांत माती खचायला लागली, प्रवास धोकादायक

अटल सेतू पुलावर मोठ्या भेगा; सहा महिन्यांत माती खचायला लागली, प्रवास धोकादायक

Atal Setu : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत लोकार्पण केलेल्या अटल सेतूची  दुरावस्था झाली आहे.  काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याचे वाभाडे काढलेत. या सेतू हा जनतेच्या सेवेसाठी की त्यांच्या मरणासाठी बांधलाय असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय.  Source...

महाराष्ट्राच्या सीमाभागात 'डॉली की डोली', लग्न करुन ठगवणारी टोळी… दागिन्यांसह नवरी होते गायब

महाराष्ट्राच्या सीमाभागात 'डॉली की डोली', लग्न करुन ठगवणारी टोळी… दागिन्यांसह नवरी होते गायब

Dolly Ki Doli : लग्नाला मुली मिळत नाहीत म्हणून घाई गडबडीने लग्न उरकायच्या भानगडीत असाल तर सावधान.. होय.. महाराष्ट्रात विशेषता सीमा भागात लग्नाळू मुलांची आणि त्याच्या परिवाराची मोठ्या प्रमाणात फसवणुक झाल्याचं समोर येत आहे.  Source...

लातूर हादरले! इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याने आई नैराश्यात; मुलीला घेऊन विहिरीत उडी घेतली

लातूर हादरले! इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याने आई नैराश्यात; मुलीला घेऊन विहिरीत उडी घेतली

पुढीलबातमी पुणे: टॉवेल ठेवताना लागला शॉक; आई-वडीलांसह 19 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू Source...

YouTube
Instagram
WhatsApp