राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Maharastra politicians wife Mangalagaur Video : श्रावण म्हटलं की हिरव्यागार रंगाने नटलेला निसर्ग आणि ऊनपावसाचा खेळ डोळ्यासमोर उभा राहतो. महाराष्ट्रात नीज श्रावणाला सुरूवात झाली आणि त्यापाठोपाठ व्रत, सण, समारंभ साजरे करण्यासही सुरूवात झाल्याचं पहायला मिळतंय....

अजित पवारांकडून ‘गलती से मिस्टेक’ माफी मागितली; म्हणाले, ‘मला चंद्रकांत…’

अजित पवारांकडून ‘गलती से मिस्टेक’ माफी मागितली; म्हणाले, ‘मला चंद्रकांत…’

चांद्रयान मोहिमेचे कौतुक करताना, चुकलेल्या शब्दा बद्दल अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कामाच्या व्यापात अशा चूका होता, पण त्याचा बाऊ केला गेल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.    Source...

‘चांद्रयान पाठवताना पंतप्रधान मोदींची एक चूक झाली’; शहाजी बापू पाटील असं का म्हणाले?

‘चांद्रयान पाठवताना पंतप्रधान मोदींची एक चूक झाली’; शहाजी बापू पाटील असं का म्हणाले?

chandrayaan 3 : भाराताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिग केली आहे.  सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. संपूर्ण जगातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे कौतुक करताना...

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

कांद्याला बाजारभाव मिळत नसेल तर जगायचं कसं? शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी

पुढीलबातमी सांगलीत अघोरी प्रकार, घोड्यांचे गुप्तांग तारांनी शिवले, कारण ऐकून अंगावर काटा येईल Source...

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण; ठाकरे गटाच्या युवासेना शहरप्रमुखासह 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कल्याणमध्ये आई समोरच 12 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. 25 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून या 12 वर्षाच्या मुलीची हत्या केली.  Source...

Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की…

Maharashtra Rain : चांद्रयान चंद्रापर्यंत पोहोचलं तरी पावसाचा थांगपत्ता नाही; हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की…

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पावसानं काही केल्या माघारी फिरण्याचं नाव घेतलं नाहीये त्यामुळं आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही चिंता सतावू लागली आहे. पावसाअभावी शेतीची कामं ताटकळली आहेत. तर, शहरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा...

YouTube
Instagram
WhatsApp