अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट, मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी

Chhatrapati Shivaji Maharaj Forts, Kolaba Fort :  महाराष्ट्रात एक अनोखा किल्ला आहे जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. अलिबागजवळच्या समुद्रात हा किल्ला आहे. सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी महाराजांनी हा...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट

Maharashtra Tourism : काय चाललंय काय? महाराष्ट्र राज्य पर्यटन खात्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात. स्त्रीत्वाचा जागर सावित्रीबाईंविनाच...    Source...

'राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात कॅफे खोलला, चांगली बसायला…'; फडणवीस भेटीवरुन राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut On CM Fadnavis Raj Thackeray Meeting: फडणवीस आणि राज ठाकरेंदरम्यान पाऊण तास चर्चा झाली. याच भेटीसंदर्भात विचारलं असता राऊतांनी लगावला खोचक टोला. Source...

Maharashtra Weather : राज्याचा पारा वाढणार; IMD कडून इशारा….

फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच राज्यातून थंडी कमी होताना दिसत आहे. IMD ने राज्याच तापमान वाढणार असल्याच म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल होताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागातून थंडी गायब झाली असून उकाडा सुरु झाला आहे.   महाराष्ट्रातून हळूहळू थंडी...

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा; अजित पवारांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा निर्णय सोपवला?

धनंजय मुंडेंचं काय करायचं ते तुम्ही ठरवा असं अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं मानलं जात आहे. Source...