Love Jihad कायद्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार, समितीत असणारे 'ते' 7 जण कोण?

Love Jihad कायद्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार, समितीत असणारे 'ते' 7 जण कोण?

Love Jihad:  लव्ह जिहाद आणि फसवणूक, बळाचा वापर करून केलेले धर्मांतरण रोखण्यासाठी राज्यात कायदा करण्यात येणार आहे. Source...

…म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका

…म्हणून सरकार ‘लाडकी बहीण’ योजना गुंडाळणार; ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली शंका

Ladki Bahin Yojana Supreme Court Comment: "देश स्वतंत्र झाल्यावर पंडित नेहरू यांनी जनतेला एक संदेश दिला, देश उभारणीसाठी प्रत्येक भारतीयाला जास्त काम करावे लागेल. (‘आराम हराम है’), पण नेहरूंवर ऊठसूट टीका करणाऱ्या ‘अमृतकाल’वाल्यांनी देशातील बहुतेक लोकांना फुकटे,...

‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी – एकनाथ शिंदे

‘त्यांच्या’ विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी – एकनाथ शिंदे

राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  Source...

Scam : 1400000000… महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड; 18 बनावट कंपन्या, 26.92 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि…

Scam : 1400000000… महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड; 18 बनावट कंपन्या, 26.92 कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि…

CGST Scam In Maharashtra : महाराष्ट्रात सर्वात मोठा CGST घोटाळा उघड झाला आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) मुंबई विभागा अंतर्गत, ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 140 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या व्यवहारांचा समावेश असलेले बनावट जीएसटी पावत्यांचे...

तुळजाभवानीची मूर्ती, गर्भ गाभारा आणि मंदिराच्या शिखराला धोका! मंदिराचा पाया आणि भूगर्भ स्थितीची तपासणी करणार

तुळजाभवानीची मूर्ती, गर्भ गाभारा आणि मंदिराच्या शिखराला धोका! मंदिराचा पाया आणि भूगर्भ स्थितीची तपासणी करणार

तुळजाभवानी मंदिराच्या गाभा-याला तडे पडलेत. जिल्हाधिका-यांकडे पुजारी मंडळाने दुरुस्तीसाठी निवेदन दिलंय. निवेदनावर 5000 नागरिक-पुजायांच्या स्वाक्षरा केल्या. Source...

अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट, मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी

अलिबागजवळ आहे महाष्ट्रातील रहस्यमयी किल्ला; जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट, मुरुड जंजीऱ्यापेक्षा भारी

Chhatrapati Shivaji Maharaj Forts, Kolaba Fort :  महाराष्ट्रात एक अनोखा किल्ला आहे जो कधी जलदुर्ग बनतो तर कधी भूइकोट किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. अलिबागजवळच्या समुद्रात हा किल्ला आहे. सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी महाराजांनी हा...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा पर्यटन खात्याला विसर! वादग्रस्त FB पोस्ट डिलीट

Maharashtra Tourism : काय चाललंय काय? महाराष्ट्र राज्य पर्यटन खात्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट वादाच्या भोवऱ्यात. स्त्रीत्वाचा जागर सावित्रीबाईंविनाच...    Source...

YouTube
Instagram
WhatsApp