जुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

जुनी नाती, पुन्हा युती? चंद्रकांतदादा आणि ठाकरेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दोन ओळींचा संवाद राज्यात चर्चेचा विषय झालाय. चंद्रकांतदादांच्या ज्या भावना आहेत त्या भावना भाजपमधील अनेक नेत्यांच्या असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय. Source...

Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार

Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार

पुढीलबातमी जनतेने सतर्क राहायचे म्हणजे काय? ‘गो गुलियन गो’ नारे लावायचे की..; ठाकरेंच्या सेनेचा सरकारवर हल्लाबोल Source...

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नका, नितेश राणेंचे पत्र!

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रात बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नका, नितेश राणेंचे पत्र!

Nitesh Rane on Burkha Wearing Student: महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडणार आहे. परीक्षेला महिना शिल्लक असताना विद्यार्थी परीक्षेच्या...

पालघरमध्ये शिवसेना नेत्याचं अपहरण? चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार

पालघरमध्ये शिवसेना नेत्याचं अपहरण? चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  पोलीस चौकीतून संशयित आरोपी फरार झाला आहे.  Source...

Big News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Big News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

Local Body Election In Maharashtra Supreme Court Case: अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) प्रलंबित निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांची सुनावणी आज...

नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान

नाशिकमध्ये कांदा पिकाच्या पोषणासाठी मारलेल्या तणनाशकाने पीकच जळालंय; तब्बल दीडशे एकर शेतीचं नुकसान

खाजगी कंपनीचा तणनाशक वापरल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर शेतीतील कांदा तीन तालुक्यात नेस्तनाबूत झालाय.. Source...

'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास…' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं…

'लेझिम खेळतानाचं दृश्य अनावधानानं आल्यास…' उदय सामंतांनी 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत स्पष्टच म्हटलं…

Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत 'छावा'च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे.  Source...

YouTube
Instagram
WhatsApp