देशात, महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार, महागाई, नोकऱ्या नाहीत त्यासंदर्भात तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण एखाद्या राज्यात निवडणूक आलं की, मोदी शाहांचं सरकार तळ ठोकून बसतं अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp