'माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलंय, इतका वाईट झालो का मी?', ओमराजे निंबाळकरांचा भावनिक सवाल

'माझ्या कुटुंबानं तुमचं काय वाटोळं केलंय, इतका वाईट झालो का मी?', ओमराजे निंबाळकरांचा भावनिक सवाल

महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीसंदर्भात बड्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असतानाच ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या भूमिकेसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं.    Source...

बीड जिल्ह्यात एक नवा घोटाळा समोर आल्यानं खळबळ; आमदार विजयसिंह पंडित यांचा गंभीर आरोप

बीड जिल्ह्यात एक नवा घोटाळा समोर आल्यानं खळबळ; आमदार विजयसिंह पंडित यांचा गंभीर आरोप

बीड जिल्ह्यातून एक नवा घोटाळा समोर आल्यानं खळबळ उडाली. हजारो ब्रास वाळूचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला. यात वाळू माफियांसह महसूल विभागातील कर्मचारी आणि तहसीलदारांचाही समावेश आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत.Published: Jun 20, 2026, 11:56 PM...

नसरापूर प्रकरणाला वेगळं वळण? आरोपी म्हणाला, 'CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती मी नाहीच'; राम मंदिर, काळूबाई मंदिराचाही उल्लेख

नसरापूर प्रकरणाला वेगळं वळण? आरोपी म्हणाला, 'CCTV मध्ये दिसणारी व्यक्ती मी नाहीच'; राम मंदिर, काळूबाई मंदिराचाही उल्लेख

दररोज सुनावणी सुरु असलेल्या नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळेने कोर्टात खळबळजनक दावे केल्याचं पाहायला मिळालं. Source...

भिवंडी हादरली! चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने 60 जणांना विषबाधा, घटनास्थळी पथक पोहोचलं अन्…

भिवंडी हादरली! चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने 60 जणांना विषबाधा, घटनास्थळी पथक पोहोचलं अन्…

भिवंडी शहरात चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने तब्बल 60 जणांना विषबाधा झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. Published: Jun 19, 2026, 07:55 PM IST|Updated: Jun 19, 2026, 07:55 PM ISTread more ...

शाळांच्या वेळा बदलाव्या लागेपर्यंत उकाडा; राज्यात पावसाची चिन्हंच नाहीत, देशातील काही राज्यांना मात्र वादळाचा इशारा

शाळांच्या वेळा बदलाव्या लागेपर्यंत उकाडा; राज्यात पावसाची चिन्हंच नाहीत, देशातील काही राज्यांना मात्र वादळाचा इशारा

आजचे हवामान : प्रचंड उकाड्यानं महाराष्ट्र हैराण. पुढील 24 तासांत कसं असेल हवामानाचं एकंदर चित्र? जाणून घ्या हवामानाचा प्राथमिक अंदाज. राज्यापासून देशापर्यंत, कुठं काय घडतंय?    Source...

ठाकरेंची 6 खासदारांनी साथ सोडली आता विलिनीकरण कधी? एकनाथ शिंदेंनी सांगितलं सगळं प्लॅनिंग

ठाकरेंची 6 खासदारांनी साथ सोडली आता विलिनीकरण कधी? एकनाथ शिंदेंनी सांगितलं सगळं प्लॅनिंग

ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीला नऊ खासदारांपैकी फक्त तीनच खासदार उपस्थित राहिल्यामुळे उर्वरित सहा खासदारांनी बंडखोरी केलं हे जवळपास निश्चित झालं आहे. आता या खासदारांचं शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण कधी याबद्दल सगळं प्लॅनिंग समोर आलं आहे. Published: Jun 18, 2026,...

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 आमदारांचा भाजपला पाठिंबा; विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 3 आमदारांचा भाजपला पाठिंबा; विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्रात राजकीय भूकंपाच्या चर्चांमध्ये दुसरीकडे सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुरीत सर्वात मोठा ट्विस्ट पाहिला मिळतोय. Published: Jun 18, 2026, 01:11 AM IST|Updated: Jun 18, 2026, 01:11 AM ISTread more Source...

YouTube
Instagram
WhatsApp