विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या वादात आता रामदास आठवलेंची एन्ट्री; भाजपकडं केली मोठी मागणी

विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या वादात आता रामदास आठवलेंची एन्ट्री; भाजपकडं केली मोठी मागणी

 विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरुन महायुतीत अंतर्गत वाद सुरु असतानाच आता रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडं त्यांनी  मोठी मागणी केली आहे.  Source...

राज्यात राजकीय भूकंप? दोन्ही शिवसेना एकत्र? राऊत म्हणाले, 'पश्चाताप झाला असेल तर उद्धव…'

राज्यात राजकीय भूकंप? दोन्ही शिवसेना एकत्र? राऊत म्हणाले, 'पश्चाताप झाला असेल तर उद्धव…'

Sanjay Raut On Both Shiv Sena Merger: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप आणणाऱ्या शिवसेनेमधील उभ्या फुटीसंदर्भात आता दोन्ही पक्षातील नेत्यांकडून दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात विधानं केली जात असतानाच यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे....

भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अब्दुल सत्तार यांचा मुलगा लढणार; विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत मोठी बंडखोरी

भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अब्दुल सत्तार यांचा मुलगा लढणार; विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत मोठी बंडखोरी

संभाजीनगरात विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत मोठी बंडखोरी झाली. भाजपनं अधिकृत उमेदवार दिलेला असतानाही अब्दुल सत्तार यांच्या मुलानं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे ही बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे.  Source...

How plants summon help

How plants summon help

Most plants may not have the ability to ward off predators on their own, but they are not exactly defenceless either. It has long been known that plants under attack release volatile chemicals that summon the predators of their predators — like wasps that prey...

नसरापूरमधील चिमुरडीचा मृत्यू कसा झाला? ससून रुग्णालयाच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, तोंडात बोळा कोंबून…

नसरापूरमधील चिमुरडीचा मृत्यू कसा झाला? ससून रुग्णालयाच्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा, तोंडात बोळा कोंबून…

Nasrapur Rape Case Medical Report: नसरापूरमध्ये चिमुरडीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आलेल्या प्रकरणात ससून रुग्णालयाने वैद्यकीय अहवाल सादर केला आहे. यामधून चिमुरडीच्या मृत्यूचं कारण उलगडण्यात आलं आहे.    Source...

रत्नागिरीचा खरा हापूस कसा ओळखायचा? व्यापारी करतात घातक रसायनाचा वापर, आंबा बनतोय 'स्लो पॉयझन'

रत्नागिरीचा खरा हापूस कसा ओळखायचा? व्यापारी करतात घातक रसायनाचा वापर, आंबा बनतोय 'स्लो पॉयझन'

रसायनांच्या फवाऱ्याने रत्नागिरीचा हापूस पिकवला जातोय. झटपट नफ्यासाठी ग्राहकांच्या आरोग्यासोबत खेळ सुरु आहे.  रसायनाच्या वापरामुळे नैसर्गिक चव आणि सुगंध गायब होत आहे.  पोटाचे विकार आणि किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण होत आहे. Source...

YouTube
Instagram
WhatsApp